• Home
  • ताज्या बातम्या
  • लेख
  • संपर्क
  • आमच्यासाठी लिहा
  • Advertisement
Friday, June 2, 2023
The Bhongaa
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • खेळ
  • विज्ञान + तंत्रज्ञान
  • रोजगार
  • मनोरंजन
  • लेख
  • The Bhongaa Stories
No Result
View All Result
The Bhongaa
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • खेळ
  • विज्ञान + तंत्रज्ञान
  • रोजगार
  • मनोरंजन
  • लेख
  • The Bhongaa Stories
ADVERTISEMENT
Home महाराष्ट्र शिक्षण

विद्यार्थ्यांसाठी महत्वाचा निर्णय ! सरकारी भरतीसाठी आता एकच परिक्षा होणार

by The Bhongaa
August 19, 2020
in शिक्षण
Reading Time: 1 min read
A A

देशात पहिल्यांदाच कॅबिनेट मंत्रिमंडळाने नॅशनल रिक्रुटमेंट एजन्सी तयार करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. या एजन्सीच्या माध्यमातून सरकारी भरतींसाठी (class III and IV) सामायिक पात्रता परीक्षा घेतली जाईल. ही परीक्षा ऑनलाईन असेल.

सुरुवातीला नॅशनल रिक्रुटमेंट एजन्सीमध्ये रेल्वेची भरती घेणारे रेल्वे रिक्रुटमेंट बोर्ड, बँकेची भरती घेणारे IBPS आणि SSB या संस्थांना एकत्रित केले जाणार आहे. सध्या केंद्र सरकारमध्ये वेगवेगळ्या जागांवर भरती घेण्यासाठी 20 संस्था आहे.

भारतात दरवर्षी एक लाख पंचवीस हजार पदांसाठी भरती निघते. या पदांसाठी भरती वेगवेगळ्या संस्थांच्या माध्यमातून केली जाते. मात्र आता नॅशनल रिक्रूटमेंट एजेंसीकडूनच या पदांची भरती केली जाणार आहेत.

या एजन्सीमुळे विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या परीक्षा देण्याची गरज भासणार नाही. त्याचबरोबर या संस्थेकडून घेण्यात येणाऱ्या परीक्षेची मार्क तीन वर्षांसाठी वैध असतील. येत्या तीन वर्षात या एजन्सीच्या निर्मितीवर 1517 कोटी खर्च होण्याचा अंदाज आहे. त्याचबरोबर प्रत्येक जिल्ह्यात परीक्षेसाठी सेंटर उभारलं जाणार आहे, ज्यामुळे विद्यार्थ्यांचा प्रवास खर्च वाचेल.

संबंधितबातम्या

प्राध्यापक होण्यासाठी NET उत्तीर्ण होण्याची अट नाही ; विद्यापीठ आयोगाचा नवा निर्णय

राज्यातील 25 हजार मुले शालेय शिक्षणापासून वंचित; वर्षा गायकवाड यांची माहिती

कोरोनात वडिलांचे छत्र हरपले, तरीही नागपूरच्या अर्कजा देशमुखने बारावीत मिळवला पहिला क्रमांक

ITI उत्तीर्ण विद्यार्थ्यांना आता इंजिनिअरिंगच्या २ऱ्या वर्षाला प्रवेश मिळणार, उदय सामंत यांची घोषणा

विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या परीक्षांसाठी वेगवेगळी फी द्यावी लागते. त्याचबरोबर नोंदणी देखील करावी लागते. मात्र नॅशनल रिक्रुटमेंट एजन्सी सुरु झाल्यानंतर विद्यार्थ्यांना एकदाच रजिस्ट्रेशन करावे लागेल. तसेच फी देखील एकदाच भरावी लागेल.

  • दिगंबर दगडे
Tags: परिक्षाविद्यार्थीशिक्षण
ShareTweetSendShare
Previous Post

लॉकडाऊनमुळे “एवढ्या” नोकऱ्या गेल्या, ‘सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमी’चा धक्कादाक अहवाल.

Next Post

लॉकडाऊन काळात ३६ लाख लोकांनी आपले पी.एफ. फंड काढले !

Related Posts

ताज्या बातम्या

प्राध्यापक होण्यासाठी NET उत्तीर्ण होण्याची अट नाही ; विद्यापीठ आयोगाचा नवा निर्णय

August 24, 2022
राज्यातील 25 हजार मुले शालेय शिक्षणापासून वंचित; वर्षा गायकवाड यांची माहिती
ताज्या बातम्या

राज्यातील 25 हजार मुले शालेय शिक्षणापासून वंचित; वर्षा गायकवाड यांची माहिती

June 13, 2022
ताज्या बातम्या

कोरोनात वडिलांचे छत्र हरपले, तरीही नागपूरच्या अर्कजा देशमुखने बारावीत मिळवला पहिला क्रमांक

June 10, 2022
ITI उत्तीर्ण विद्यार्थ्यांना आता इंजिनिअरिंगच्या २ऱ्या वर्षाला प्रवेश मिळणार, उदय सामंत यांची घोषणा
ताज्या बातम्या

ITI उत्तीर्ण विद्यार्थ्यांना आता इंजिनिअरिंगच्या २ऱ्या वर्षाला प्रवेश मिळणार, उदय सामंत यांची घोषणा

June 3, 2022

महत्वाच्या लिंक्स

  • Home
  • ताज्या बातम्या
  • लेख
  • संपर्क
  • आमच्यासाठी लिहा
  • Advertisement

Category

  • Fact Check
  • आंतरराष्ट्रीय
  • खेळ
  • ताज्या बातम्या
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • रंजक किस्से
  • राजकीय
  • रोजगार
  • लेख
  • विज्ञान + तंत्रज्ञान
  • शिक्षण
  • संपादकीय
  • सामाजिक

आम्हाला फॉलो करा

  • Facebook
  • Instagram
  • Youtube
  • Twitter

© 2021 The Bhongaa - Designed by Bhongaa Media. Hosted on Cloudways.

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • खेळ
  • विज्ञान + तंत्रज्ञान
  • रोजगार
  • मनोरंजन
  • लेख
  • The Bhongaa Stories