• Home
  • ताज्या बातम्या
  • लेख
  • संपर्क
  • आमच्यासाठी लिहा
  • Advertisement
Friday, February 3, 2023
The Bhongaa
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • खेळ
  • विज्ञान + तंत्रज्ञान
  • रोजगार
  • मनोरंजन
  • लेख
  • The Bhongaa Stories
No Result
View All Result
The Bhongaa
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • खेळ
  • विज्ञान + तंत्रज्ञान
  • रोजगार
  • मनोरंजन
  • लेख
  • The Bhongaa Stories
ADVERTISEMENT
Home महाराष्ट्र शिक्षण

जेईई आणि नीट परीक्षा रद्द करून अ‍ॅडमिशनसाठी अन्य पर्याय शोधावा: मनीष सिसोदिया यांची केंद्राकडे मागणी

by The Bhongaa
August 23, 2020
in शिक्षण
Reading Time: 1 min read
A A
जेईई आणि नीट परीक्षा रद्द करून अ_ॅडमिशनसाठी अन्य पर्याय शोधावा

सध्या कोरोना काळात अनेक महत्त्वाच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. मात्र जेईई आणि नीट परीक्षा ठरलेल्या दिवशीच होणार असल्याचा निर्णय सुप्रीम कोर्टाने दिला. पण मुलांच्या आरोग्याचा पाहता या परीक्षा पुढे ढकलण्यात याव्यात किंवा रद्द कराव्यात अशी मागणी सर्व स्तरातून करण्यात येत आहे.

दिल्लीचे शिक्षण मंत्री मनीष सिसोदिया यांनी जेईई आणि नीट परीक्षा ताबोडतोब रद्द करून ॲडमिशनसाठी वेगळा पर्याय शोधण्याची विनंती केंद्र सरकारकडे केली आहे. कोरोना काळात जेईई आणि नीट परीक्षांचे आयोजन करून केंद्र सरकार विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळत आहे. भारत देश 21 व्या शतकात असताना, एखाद्या परीक्षेला पर्याय शोधू शकत नाही हे शक्य नाही.

JEE-NEET की परीक्षा के नाम पर लाखों छात्रों की ज़िंदगी से खेल रही है केंद्र सरकार. मेरी केंद्र से विनती है कि पूरे देश में ये दोनो परीक्षाएँ तुरंत रद्द करें और इस साल एडमिशन की वैकल्पिक व्यवस्था करे.
अभूतपूर्व संकट के इस समय में अभूतपूर्व कदम से ही समाधान निकलेगा. @DrRPNishank

— Manish Sisodia (@msisodia) August 22, 2020

मुळात ॲडमिशन प्रक्रिया जेईई आणि नीट परीक्षांच्या माध्यमातून होणार, हाच विचार संकुचित आणि अव्यवहारिक आहे, असे देखील मत मनीष सिसोदिया यांनी ट्विटरच्या माध्यमातून मांडलं.

जगभरात ॲडमिशन प्रक्रियेसाठी वेगवेगळे पर्याय शोधले जात आहेत. मग भारतात प्रवेश प्रक्रियेच्या नावावर विद्यार्थ्यांचे आयुष्य टांगणीला का लावावं? असा देखील प्रश्न त्यांनी केंद्र सरकारला विचारला आहे.

संबंधितबातम्या

प्राध्यापक होण्यासाठी NET उत्तीर्ण होण्याची अट नाही ; विद्यापीठ आयोगाचा नवा निर्णय

राज्यातील 25 हजार मुले शालेय शिक्षणापासून वंचित; वर्षा गायकवाड यांची माहिती

कोरोनात वडिलांचे छत्र हरपले, तरीही नागपूरच्या अर्कजा देशमुखने बारावीत मिळवला पहिला क्रमांक

ITI उत्तीर्ण विद्यार्थ्यांना आता इंजिनिअरिंगच्या २ऱ्या वर्षाला प्रवेश मिळणार, उदय सामंत यांची घोषणा

जेईई मेन परीक्षा 1 सप्टेंबर ते सहा सप्टेंबर या काळात होणार असून नीट परीक्षा 13 सप्टेंबरला आयोजित करण्यात आली आहे.

Tags: केंद्र सरकारजेईई परीक्षानीट परीक्षामनीष सिसोदिया
ShareTweetSendShare
Previous Post

आमच्यावर हिंदीचे वर्चस्व लादले जात आहे – खा.कानिमोझी

Next Post

लैंगिक अत्याचार केल्यामुळे महीलेने १३९ लोकांविरोधात नोंदवला गुन्हा…

Related Posts

ताज्या बातम्या

प्राध्यापक होण्यासाठी NET उत्तीर्ण होण्याची अट नाही ; विद्यापीठ आयोगाचा नवा निर्णय

August 24, 2022
राज्यातील 25 हजार मुले शालेय शिक्षणापासून वंचित; वर्षा गायकवाड यांची माहिती
ताज्या बातम्या

राज्यातील 25 हजार मुले शालेय शिक्षणापासून वंचित; वर्षा गायकवाड यांची माहिती

June 13, 2022
ताज्या बातम्या

कोरोनात वडिलांचे छत्र हरपले, तरीही नागपूरच्या अर्कजा देशमुखने बारावीत मिळवला पहिला क्रमांक

June 10, 2022
ITI उत्तीर्ण विद्यार्थ्यांना आता इंजिनिअरिंगच्या २ऱ्या वर्षाला प्रवेश मिळणार, उदय सामंत यांची घोषणा
ताज्या बातम्या

ITI उत्तीर्ण विद्यार्थ्यांना आता इंजिनिअरिंगच्या २ऱ्या वर्षाला प्रवेश मिळणार, उदय सामंत यांची घोषणा

June 3, 2022

महत्वाच्या लिंक्स

  • Home
  • ताज्या बातम्या
  • लेख
  • संपर्क
  • आमच्यासाठी लिहा
  • Advertisement

Category

  • Fact Check
  • आंतरराष्ट्रीय
  • खेळ
  • ताज्या बातम्या
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • रंजक किस्से
  • राजकीय
  • रोजगार
  • लेख
  • विज्ञान + तंत्रज्ञान
  • शिक्षण
  • संपादकीय
  • सामाजिक

आम्हाला फॉलो करा

  • Facebook
  • Instagram
  • Youtube
  • Twitter

© 2021 The Bhongaa - Designed by Bhongaa Media. Hosted on Cloudways.

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • खेळ
  • विज्ञान + तंत्रज्ञान
  • रोजगार
  • मनोरंजन
  • लेख
  • The Bhongaa Stories