• Home
  • ताज्या बातम्या
  • लेख
  • संपर्क
  • आमच्यासाठी लिहा
  • Advertisement
Friday, June 2, 2023
The Bhongaa
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • खेळ
  • विज्ञान + तंत्रज्ञान
  • रोजगार
  • मनोरंजन
  • लेख
  • The Bhongaa Stories
No Result
View All Result
The Bhongaa
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • खेळ
  • विज्ञान + तंत्रज्ञान
  • रोजगार
  • मनोरंजन
  • लेख
  • The Bhongaa Stories
ADVERTISEMENT
Home रोजगार

प्रधानमंत्री नरेंद्र मोदींनी अर्थव्यवस्था खिळखिळी केली; रितेश कुमार सिंह

by The Bhongaa
September 3, 2020
in रोजगार
Reading Time: 1 min read
A A

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव आणि देशभरात लागू करण्यात आलेलं लॉकडाऊनचा भारतीय अर्थव्यवस्थेवर सगळ्यात मोठा परिणाम झाला आहे. सोमवारी केंद्रीय सांख्यिकी मंत्रालयाने जीडीपीचे आकडे जाहीर केल्यानंतर देशभरात याबद्दल चर्चा होत आहे

परंतु, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अर्थव्यवस्था खिळखिळी केली असल्याची टीका जपानमधल्या अर्थविषयक वृत्तपत्र निकेई एशियन, या रिव्ह्यूमध्ये भारतीय वित्त आयोगाचे माजी कार्यकारी संचालक रितेश कुमार सिंह यांनी केलीय

तर, जगातील अर्थव्यवस्थांमध्ये भारताचा देखील समावेश होतो. म्हणून जीडीपीची नवी आकडेवारी आणि त्याचं विश्लेषण असं वृत्तांकन विदेशी प्रसारमाध्यमांनी केलं आहे. यात भारतीय “अर्थव्यवस्थेची विक्रमी घसरण” अशा शब्दात सीएनएन या अमेरिकेतील वाहिनीने म्हटलं आहे

नरेंद्र मोदी यांनी अर्थव्यवस्था सुधारण्याचं आश्वासन दिलं होत. परंतु सोमवारी केंद्रीय सांख्यिकी मंत्रालयाने जीडीपीचे आकडे जाहीर केल्यानंतर अर्थव्यवस्था पूर्णतः डबघाईला आल्याचे दिसून येत आहे. २०२० मधील भारतीय अर्थव्यवस्थेची सगळ्यात मोठी घसरण म्हणून पाहिली जात आहे.

संबंधितबातम्या

मुंबई काम करण्याची सुवर्णसंधी! BOB कॅपिटल मार्केट लि यांच्यातर्फे भरती प्रक्रिया सुरू

सुवर्णसंधी! इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडमध्ये 284 पदांसाठी भरती भरती प्रक्रिया सुरू

महावितरणमध्ये 106 जागांवर जम्बो भरती; ‘या’ जिल्ह्यातील तरूणांना सुवर्णसंधी

देशसेवा करण्याची सुवर्णसंधी!इंजिनियर्ससाठी भारतीय नौदलात ‘या’ पदांवर भरती प्रक्रिया सुरू

त्यामुळे आता भारतीय अर्थव्यवस्थेला 2025 पर्यंत 5 ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था करण्याचं मोदींचे स्वप्न आता फक्त स्वप्नच राहील का असा प्रश्न उपस्थित होत आहे.

Tags: bhongaaeconomypmmodiभोंगा
ShareTweetSendShare
Previous Post

आज आहे ‘स्कायस्क्रॅपर डे’, जाणून घ्या नक्की काय आहे?

Next Post

आत्महत्या करण्यात महाराष्ट्र क्रमांक एकवर!

Related Posts

ताज्या बातम्या

मुंबई काम करण्याची सुवर्णसंधी! BOB कॅपिटल मार्केट लि यांच्यातर्फे भरती प्रक्रिया सुरू

August 13, 2022
ताज्या बातम्या

सुवर्णसंधी! इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडमध्ये 284 पदांसाठी भरती भरती प्रक्रिया सुरू

August 11, 2022
थकीत विजबिल वाल्यांसाठी खुशखबर! ऊर्जा मंत्रालयाची मोठी घोषणा
ताज्या बातम्या

महावितरणमध्ये 106 जागांवर जम्बो भरती; ‘या’ जिल्ह्यातील तरूणांना सुवर्णसंधी

August 9, 2022
ताज्या बातम्या

देशसेवा करण्याची सुवर्णसंधी!इंजिनियर्ससाठी भारतीय नौदलात ‘या’ पदांवर भरती प्रक्रिया सुरू

August 8, 2022

महत्वाच्या लिंक्स

  • Home
  • ताज्या बातम्या
  • लेख
  • संपर्क
  • आमच्यासाठी लिहा
  • Advertisement

Category

  • Fact Check
  • आंतरराष्ट्रीय
  • खेळ
  • ताज्या बातम्या
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • रंजक किस्से
  • राजकीय
  • रोजगार
  • लेख
  • विज्ञान + तंत्रज्ञान
  • शिक्षण
  • संपादकीय
  • सामाजिक

आम्हाला फॉलो करा

  • Facebook
  • Instagram
  • Youtube
  • Twitter

© 2021 The Bhongaa - Designed by Bhongaa Media. Hosted on Cloudways.

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • खेळ
  • विज्ञान + तंत्रज्ञान
  • रोजगार
  • मनोरंजन
  • लेख
  • The Bhongaa Stories