• Home
  • ताज्या बातम्या
  • लेख
  • संपर्क
  • आमच्यासाठी लिहा
  • Advertisement
Wednesday, October 4, 2023
The Bhongaa
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • खेळ
  • विज्ञान + तंत्रज्ञान
  • रोजगार
  • मनोरंजन
  • लेख
  • The Bhongaa Stories
No Result
View All Result
The Bhongaa
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • खेळ
  • विज्ञान + तंत्रज्ञान
  • रोजगार
  • मनोरंजन
  • लेख
  • The Bhongaa Stories
ADVERTISEMENT
Home महाराष्ट्र शिक्षण

“अशी” होणार अंतिम वर्षाची परीक्षा! उदय सामंतांनी दिली माहीती

by The Bhongaa
September 5, 2020
in शिक्षण
Reading Time: 1 min read
A A

शेवटच्या वर्षाला असणाऱ्या विद्यार्थ्यांचा संभ्रम अखेर सुटला आहे. कुलगुरू समिती आणि राज्यपाल यांच्यात झालेल्या चर्चेनंतर उच्च व तंत्रशिक्षण विभागाकडून विद्यापीठाच्या कुलगुरूंना शासन परिपत्रक पाठविण्यात आले आहेत. याबाबत महाराष्ट्र माहिती शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषद घेऊन दिली.

अंतिम वर्षाची होणार असल्याचं आता निश्चित झालं असून ही परीक्षा ५० गुणांची असेल. यासाठी ओपन बुक, एमसीक्यू, असाईनमेन्ट बेस अशा तीन पर्यायांचा विचार केला जाणार आहे. प्रात्यक्षिक नसून तोंडी परीक्षा होणार आहे. ३१ ऑक्टोबर पर्यंत सर्व विद्यापीठांना परीक्षा घेऊन निकाल जाहीर करावा लागणार असल्याचंही शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी परिषदेत सांगितलं.

कशी होणार परीक्षा?

१. परीक्षेत १ गुणांचे  ६० प्रश्न असतील. त्यातील ५० प्रश्न सोडवणे आवश्यक असेल.

संबंधितबातम्या

माध्यमिक शिक्षकांना वर्गात मोबाईल वापरण्यावर बंदी; ‘या’ जिल्ह्याचा महत्त्वपूर्ण निर्णय

प्राध्यापक होण्यासाठी NET उत्तीर्ण होण्याची अट नाही ; विद्यापीठ आयोगाचा नवा निर्णय

राज्यातील 25 हजार मुले शालेय शिक्षणापासून वंचित; वर्षा गायकवाड यांची माहिती

कोरोनात वडिलांचे छत्र हरपले, तरीही नागपूरच्या अर्कजा देशमुखने बारावीत मिळवला पहिला क्रमांक

२. परीक्षेसाठी १ तासाचा वेळ असेल.

३. इंटर्नल आणि एक्सटर्नला प्रत्येकी ५० मार्क्स असणार आहेत.

४. ज्या विद्यार्थ्यांकडे मोबाईल किंवा लॅपटॉप नाहीत. त्यांची परीक्षा MKCL मार्फत घेण्यात येईल.

Tags: अतिम वर्ष परीक्षाविद्यार्थी
ShareTweetSendShare
Previous Post

महाराष्ट्रात ‘या’ गावातील लोकांना करावा लागतोय थर्माकोलच्या बोटीतून प्रवास

Next Post

गौरी लंकेश यांना न्याय कधी? हत्येला ३ वर्ष पुर्ण!

Related Posts

शिक्षण

माध्यमिक शिक्षकांना वर्गात मोबाईल वापरण्यावर बंदी; ‘या’ जिल्ह्याचा महत्त्वपूर्ण निर्णय

August 7, 2023
ताज्या बातम्या

प्राध्यापक होण्यासाठी NET उत्तीर्ण होण्याची अट नाही ; विद्यापीठ आयोगाचा नवा निर्णय

August 24, 2022
राज्यातील 25 हजार मुले शालेय शिक्षणापासून वंचित; वर्षा गायकवाड यांची माहिती
ताज्या बातम्या

राज्यातील 25 हजार मुले शालेय शिक्षणापासून वंचित; वर्षा गायकवाड यांची माहिती

June 13, 2022
ताज्या बातम्या

कोरोनात वडिलांचे छत्र हरपले, तरीही नागपूरच्या अर्कजा देशमुखने बारावीत मिळवला पहिला क्रमांक

June 10, 2022

महत्वाच्या लिंक्स

  • Home
  • ताज्या बातम्या
  • लेख
  • संपर्क
  • आमच्यासाठी लिहा
  • Advertisement

Category

  • Fact Check
  • आंतरराष्ट्रीय
  • खेळ
  • ताज्या बातम्या
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • रंजक किस्से
  • राजकीय
  • रोजगार
  • लेख
  • विज्ञान + तंत्रज्ञान
  • शिक्षण
  • संपादकीय
  • सामाजिक

आम्हाला फॉलो करा

  • Facebook
  • Instagram
  • Youtube
  • Twitter

© 2021 The Bhongaa - Designed by Digambar Dagade. Hosted on Cloudways.

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • खेळ
  • विज्ञान + तंत्रज्ञान
  • रोजगार
  • मनोरंजन
  • लेख
  • The Bhongaa Stories