• Home
  • ताज्या बातम्या
  • लेख
  • संपर्क
  • आमच्यासाठी लिहा
  • Advertisement
Friday, February 3, 2023
The Bhongaa
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • खेळ
  • विज्ञान + तंत्रज्ञान
  • रोजगार
  • मनोरंजन
  • लेख
  • The Bhongaa Stories
No Result
View All Result
The Bhongaa
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • खेळ
  • विज्ञान + तंत्रज्ञान
  • रोजगार
  • मनोरंजन
  • लेख
  • The Bhongaa Stories
ADVERTISEMENT
Home ताज्या बातम्या

महाराष्ट्रात ‘या’ गावातील लोकांना करावा लागतोय थर्माकोलच्या बोटीतून प्रवास

by The Bhongaa
September 5, 2020
in ताज्या बातम्या, सामाजिक
Reading Time: 1 min read
A A
Credit: BBC Marathi

Credit: BBC Marathi

अनेक जणांनी पाण्यातून प्रवास करताना बोटीचा वापर केला असेल. मात्र थर्माकोलपासून बनवलेल्या बोटीचा कधी वापर केला आहे का? बीड जिल्ह्यातील शिंदेवाडी गावातील लोकांसाठी ही रोजचीच गोष्ट आहे. शिंदेवाडी येथील विंचरणा नदीवर 22 वर्षांपूर्वी एक तलाव बांधण्यात आला होता. तेव्हापासून लोक अशाच प्रकारे लोकं जीव मुठीत धरून प्रवास करत आहेत.

बीबीसी मराठीने यासंदर्भात फेसबुकवर एक व्हिडिओ पोस्ट केला आहे. तेथील लोकांना कोणत्या समस्यांना तोंड द्यावे लागत आहे, हे समाजापुढे आणण्याचा प्रयत्न केला आहे.

500 लोकांची वस्ती असलेल्या गावात अनेक जणांना पोहता येत नाही. त्यात महिलांचा देखील समावेश आहे. मात्र तरीदेखील त्यांना या थर्माकोलच्या बोटीवरून प्रवास करावा लागतो. या तलावाची खोली 40 ते 50 खोली असल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली. त्यामुळे जर एखादा व्यक्ती पाण्यात प्रवास करताना बुडाला, तर त्याला कोण जबाबदार असणार? असा प्रश्न तेथील ग्रामस्थांनी उपस्थित केला.

https://www.facebook.com/1218471521614509/posts/3054238424704467/?app=fbl

संबंधितबातम्या

Movie Review: फसलेलं ‘वेड’

जेजुरीत जन्माला आलेला शिवाजीराव गायकवाड कसा झाला सुपरस्टार रजनीकांत?

उच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय, LGBTQ+ समूहातील व्यक्तींना पोलिस भरतीत मिळणार संधी

समीक्षण : गावसंस्कृतीचा देखणा ऐवज “पडझड वाऱ्याच्या भिंती”

शिंदेवाडीचे ग्रामस्थ सांगतात की गावात येण्यासाठी रस्ता उपलब्ध नाही. थर्माकोलच्या बोटीचा वापर करूनच गावात यावं लागतं. त्यामुळे गावातील मुलांना स्थळ येणं देखील बंद झाली आहेत.

पावसाळा सुरू झाल्यानंतर हा तलाव भरतो आणि वर्षातील आठ महिने लोकांना थर्माकोलच्या बोटी वरूनच प्रवास करावा लागतो. कधी ना कधी सरकारचं आपल्या समस्यांकडे लक्ष जाईल अशी अपेक्षा तेथील ग्रामस्थांना आहे.

ShareTweetSendShare
Previous Post

सावित्रीची गाथा-८

Next Post

“अशी” होणार अंतिम वर्षाची परीक्षा! उदय सामंतांनी दिली माहीती

Related Posts

Movie Review: फसलेलं ‘वेड’
ताज्या बातम्या

Movie Review: फसलेलं ‘वेड’

January 1, 2023
जेजुरीत जन्माला आलेला शिवाजीराव गायकवाड कसा झाला सुपरस्टार रजनीकांत?
ताज्या बातम्या

जेजुरीत जन्माला आलेला शिवाजीराव गायकवाड कसा झाला सुपरस्टार रजनीकांत?

December 12, 2022
गे, ट्रांसजेंडर आणि सेक्सवर्कर समूहाच्या रक्तदान बंदी विरोधात सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल!
ताज्या बातम्या

उच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय, LGBTQ+ समूहातील व्यक्तींना पोलिस भरतीत मिळणार संधी

December 10, 2022
समीक्षण : गावसंस्कृतीचा देखणा ऐवज “पडझड वाऱ्याच्या भिंती”
ताज्या बातम्या

समीक्षण : गावसंस्कृतीचा देखणा ऐवज “पडझड वाऱ्याच्या भिंती”

December 2, 2022

महत्वाच्या लिंक्स

  • Home
  • ताज्या बातम्या
  • लेख
  • संपर्क
  • आमच्यासाठी लिहा
  • Advertisement

Category

  • Fact Check
  • आंतरराष्ट्रीय
  • खेळ
  • ताज्या बातम्या
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • रंजक किस्से
  • राजकीय
  • रोजगार
  • लेख
  • विज्ञान + तंत्रज्ञान
  • शिक्षण
  • संपादकीय
  • सामाजिक

आम्हाला फॉलो करा

  • Facebook
  • Instagram
  • Youtube
  • Twitter

© 2021 The Bhongaa - Designed by Bhongaa Media. Hosted on Cloudways.

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • खेळ
  • विज्ञान + तंत्रज्ञान
  • रोजगार
  • मनोरंजन
  • लेख
  • The Bhongaa Stories