• Home
  • ताज्या बातम्या
  • लेख
  • संपर्क
  • आमच्यासाठी लिहा
  • Advertisement
Saturday, June 10, 2023
The Bhongaa
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • खेळ
  • विज्ञान + तंत्रज्ञान
  • रोजगार
  • मनोरंजन
  • लेख
  • The Bhongaa Stories
No Result
View All Result
The Bhongaa
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • खेळ
  • विज्ञान + तंत्रज्ञान
  • रोजगार
  • मनोरंजन
  • लेख
  • The Bhongaa Stories
ADVERTISEMENT
Home राजकीय

युपीत पोलिसांना दिल्या जाणाऱ्या अधिकारांवर देशभरातुन संतप्त प्रतिक्रीया

by The Bhongaa
September 15, 2020
in राजकीय
Reading Time: 1 min read
A A

उत्तर प्रदेशातुन दिवसेंदिवस वाढत्या गुन्हेगारीच्या घटना समोर येत आहेत. बलात्कार आणि गुन्हेगारीत उत्तर प्रदेश पहील्या ३ राज्यांमध्ये येते, राज्यातील पोलीस यंत्रणेवर वारंवार देशभरातुन प्रश्न उपस्थित केले जातात. मात्र उत्तर पोलिस प्रशासन यासाठी पोलिसांची विशेष तुकडी तयार करणार आहे. मात्र या तुकडीला दिल्या जाणाऱ्या अधिकाऱ्यांमुळे देशभरातुन यावर टिका होत आहे.

उत्तर प्रदेश सरकारने रविवारी राज्यात एक नवीन विशेष सुरक्षा बल स्थापन करणार असल्याचं जाहीर केलं.  ही संस्था केंद्र सरकारच्या केंद्रीय औद्योगिक सुरक्षाबल (सीआईएसएफ) च्या तोडीची असेल. ही संस्था कुणालाही विनावॉरंट अटक करू शकते आणि झडती देखील घेऊ शकते, असं सरकारने ट्विटरवरून ट्विट करून सांगितलं.

UP DGP told to draw up plan for new special force in 3 days.

The Government aims to form the force in the next three months with 9,900 personnel in the first month. pic.twitter.com/MIEEQGAsHd

— Government of UP (@UPGovt) September 14, 2020

या ट्विटमध्ये सांगितलं आहे की, संस्थेचं काम न्यायालयं, एअरपोर्ट, शासकीय न्यायालयं, मेट्रो, बॅंक आणि अन्य  कार्यालयांची सुरक्षा करणं असेल. या संस्थेसाठी 1747.06 कोटी रूपये एवढा अंदाजे खर्च होईल, ज्यामध्ये वेतन भत्ता आणि अन्य व्यवस्था समाविष्ट असतील.

संबंधितबातम्या

अर्थ खात्याच्या मागण्यांवरून अधिवेशनात गोंधळ ; अजित पवार संतापून म्हणाले, “तुलाच फार कळतंय का ?”

भाजपकडून रोहित पवारांना मोठा धक्का ; बारामती ऍग्रो कंपनीमुळे अडचणीत येण्याची शक्यता

“गद्दारांनी माझ्या वडिलांच्या पाठीत खंजीर खुपसला याचं मला दुःख”

देवेंद्र फडणवीसांवर मोदींनी सोपवली देशाची जबाबदारी; केंद्रीय निवडणूक समितीत महत्वाचे स्थान

महत्वाच्या संस्थेच्या सुरक्षेसाठी सध्या 9,919 एवढे अधिकारी कार्यरत असतील. सूरूवातीच्या टप्प्यात यासाठी पाच तुकड्या नेमण्याचा प्रस्ताव आहे. यासाठी 1,913 पदं असणार आहेत.
मात्र सरकारच्या या अशा धोरणांमुळे या अधिकारांचा दुरुपयोग होऊ शकतो, असं अनेक लोकांचं म्हणणं आहे. सरकारच्या या निर्णयावर मात्र अनेक प्रश्न ऊभे राहत आहेत.

Tags: उत्तर प्रदेशयुपीयोगी
ShareTweetSendShare
Previous Post

मायक्रोसाॅफ्टने डेटा सेंटर चक्क बुडवलं समुद्राच्या तळाशी; कंपनीचा अजब प्रयोग

Next Post

खाजगी डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांना विम्याचा लाभ का मिळत नाही? राज ठाकरेंचा सरकारला सवाल

Related Posts

ताज्या बातम्या

अर्थ खात्याच्या मागण्यांवरून अधिवेशनात गोंधळ ; अजित पवार संतापून म्हणाले, “तुलाच फार कळतंय का ?”

August 23, 2022
ताज्या बातम्या

भाजपकडून रोहित पवारांना मोठा धक्का ; बारामती ऍग्रो कंपनीमुळे अडचणीत येण्याची शक्यता

August 22, 2022
मुख्यमंत्री घराबाहेर पडत नसल्याच्या विरोधकांच्या टीकेला आदित्य ठाकरेंचं उत्तर! काय म्हणाले वाचा
ताज्या बातम्या

“गद्दारांनी माझ्या वडिलांच्या पाठीत खंजीर खुपसला याचं मला दुःख”

August 17, 2022
देवेंद्र फडणवीसांवर मोदींनी सोपवली देशाची जबाबदारी; केंद्रीय निवडणूक समितीत महत्वाचे स्थान
ताज्या बातम्या

देवेंद्र फडणवीसांवर मोदींनी सोपवली देशाची जबाबदारी; केंद्रीय निवडणूक समितीत महत्वाचे स्थान

August 17, 2022

महत्वाच्या लिंक्स

  • Home
  • ताज्या बातम्या
  • लेख
  • संपर्क
  • आमच्यासाठी लिहा
  • Advertisement

Category

  • Fact Check
  • आंतरराष्ट्रीय
  • खेळ
  • ताज्या बातम्या
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • रंजक किस्से
  • राजकीय
  • रोजगार
  • लेख
  • विज्ञान + तंत्रज्ञान
  • शिक्षण
  • संपादकीय
  • सामाजिक

आम्हाला फॉलो करा

  • Facebook
  • Instagram
  • Youtube
  • Twitter

© 2021 The Bhongaa - Designed by Bhongaa Media. Hosted on Cloudways.

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • खेळ
  • विज्ञान + तंत्रज्ञान
  • रोजगार
  • मनोरंजन
  • लेख
  • The Bhongaa Stories