• Home
  • ताज्या बातम्या
  • लेख
  • संपर्क
  • आमच्यासाठी लिहा
  • Advertisement
Friday, February 3, 2023
The Bhongaa
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • खेळ
  • विज्ञान + तंत्रज्ञान
  • रोजगार
  • मनोरंजन
  • लेख
  • The Bhongaa Stories
No Result
View All Result
The Bhongaa
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • खेळ
  • विज्ञान + तंत्रज्ञान
  • रोजगार
  • मनोरंजन
  • लेख
  • The Bhongaa Stories
ADVERTISEMENT
Home राजकीय

लॉकडाऊन दरम्यानच्या स्थलांतरित लोकांच्या मृत्यूची नोंद नाही – केंद्र सरकार

by The Bhongaa
September 16, 2020
in राजकीय
A A

देशात 68 दिवसाच्या प्रदिर्ध लॉकडाऊनमध्ये मृत पावलेल्या लोकांची आकडेवारी आणि माहिती  केंद्राकडे नसल्याचा धक्कादायक खुलासा पावसाळी अधिवेशनात केंद्र सरकारने केला आहे.

लॉकडाऊनमध्ये घरी परतताना किती मजुरांचा जीव गेला,याबद्दल सरकार किती जागरूक होतं? असा प्रश्न लोकसभेत विचारल्यानंतर केंद्रिय कामगार मंत्रालयाने याचं उत्तर अशा बेजबाबदारपणे दिलं. पुढे, शासनाने पिडीत कुटुंबांना कोणती भरपाई किंवा आर्थिक मदत पुरविली आहे का? असं विचारल्यानंतर कामगार मंत्रालयाने असे कोणतेही डेटा ठेवलेले नसल्याचं सांगितलं आणि असंही सांगितलं की याबाबत कोणताही डेटा उपलब्ध नसल्यामुळे नुकसानभरपाईचा प्रश्न उद्भवत नाही.

मात्र “लॉकडाऊमुळे स्थलांतरित कामगारांचे आर्थिक संकट कमी करण्यासाठी आणि त्यांच्या आर्थिक अडचणीपासून बचाव करण्यासाठी केंद्र सरकारने त्यांना आर्थिक मदत, रेशन आणि इतर सुविधा पुरवण्यासाठी असंख्य उपाययोजना केल्या आहेत. “असं, कामगार मंत्रालयाने सांगितले.

कामगार मंत्रालयाने असंही सांगितलं की “जवळपास 1.04 एवढे स्थलांतरीत कामगार आपल्या घरी परतले आहेत. त्यातील  सगळ्यात जास्त हे उत्तर प्रदेश मधील(32.4 लाख), बिहारमधील (15 लाख) तर राजस्थानमधील (13 लाख) एवढे कामगार आहेत. या सर्व लोकांकडे केंद्राने बरंच लक्ष दिलं आहे, केंद्राने त्यांना आर्थिक, रेशन आणि अन्य सेवा दिल्या आहेत.”

संबंधितबातम्या

अर्थ खात्याच्या मागण्यांवरून अधिवेशनात गोंधळ ; अजित पवार संतापून म्हणाले, “तुलाच फार कळतंय का ?”

भाजपकडून रोहित पवारांना मोठा धक्का ; बारामती ऍग्रो कंपनीमुळे अडचणीत येण्याची शक्यता

“गद्दारांनी माझ्या वडिलांच्या पाठीत खंजीर खुपसला याचं मला दुःख”

देवेंद्र फडणवीसांवर मोदींनी सोपवली देशाची जबाबदारी; केंद्रीय निवडणूक समितीत महत्वाचे स्थान

यावर बोलताना “भाजप पक्षाने त्यांची मुख्य जबाबदारी पार पाडलेली नाही. आणि सगळ्यात वाईट गोष्ट म्हणजे अद्याप या लोकांना कोणतीही आर्थिक मदत किंवा रेशनची व्यवस्था केली गेली नाही” असं अझीझ प्रेमचंद विद्यापीठातील असिस्टंट प्रोफेसर राजेंद्र नारायण म्हणाले.

Tags: कामगारकोरोनामजूर
ShareTweetSendShare
Previous Post

जागतिक ओझोन दिवसः काय आहे ‘या’ दिवसाचं महत्त्व

Next Post

सरकार एअर इंडियासोबत इतर सहा सरकारी कंपन्या बंद करणार!

Related Posts

ताज्या बातम्या

अर्थ खात्याच्या मागण्यांवरून अधिवेशनात गोंधळ ; अजित पवार संतापून म्हणाले, “तुलाच फार कळतंय का ?”

August 23, 2022
ताज्या बातम्या

भाजपकडून रोहित पवारांना मोठा धक्का ; बारामती ऍग्रो कंपनीमुळे अडचणीत येण्याची शक्यता

August 22, 2022
मुख्यमंत्री घराबाहेर पडत नसल्याच्या विरोधकांच्या टीकेला आदित्य ठाकरेंचं उत्तर! काय म्हणाले वाचा
ताज्या बातम्या

“गद्दारांनी माझ्या वडिलांच्या पाठीत खंजीर खुपसला याचं मला दुःख”

August 17, 2022
देवेंद्र फडणवीसांवर मोदींनी सोपवली देशाची जबाबदारी; केंद्रीय निवडणूक समितीत महत्वाचे स्थान
ताज्या बातम्या

देवेंद्र फडणवीसांवर मोदींनी सोपवली देशाची जबाबदारी; केंद्रीय निवडणूक समितीत महत्वाचे स्थान

August 17, 2022

महत्वाच्या लिंक्स

  • Home
  • ताज्या बातम्या
  • लेख
  • संपर्क
  • आमच्यासाठी लिहा
  • Advertisement

Category

  • Fact Check
  • आंतरराष्ट्रीय
  • खेळ
  • ताज्या बातम्या
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • रंजक किस्से
  • राजकीय
  • रोजगार
  • लेख
  • विज्ञान + तंत्रज्ञान
  • शिक्षण
  • संपादकीय
  • सामाजिक

आम्हाला फॉलो करा

  • Facebook
  • Instagram
  • Youtube
  • Twitter

© 2021 The Bhongaa - Designed by Bhongaa Media. Hosted on Cloudways.

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • खेळ
  • विज्ञान + तंत्रज्ञान
  • रोजगार
  • मनोरंजन
  • लेख
  • The Bhongaa Stories