• Home
  • ताज्या बातम्या
  • लेख
  • संपर्क
  • आमच्यासाठी लिहा
  • Advertisement
Friday, June 9, 2023
The Bhongaa
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • खेळ
  • विज्ञान + तंत्रज्ञान
  • रोजगार
  • मनोरंजन
  • लेख
  • The Bhongaa Stories
No Result
View All Result
The Bhongaa
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • खेळ
  • विज्ञान + तंत्रज्ञान
  • रोजगार
  • मनोरंजन
  • लेख
  • The Bhongaa Stories
ADVERTISEMENT
Home ताज्या बातम्या

अर्णब गोस्वामी यांना मारहाण केली ते समाज सहन करणार नाही -राम कदम

by The Bhongaa
November 5, 2020
in ताज्या बातम्या
Reading Time: 1 min read
A A

रिपब्लिक टीव्ही चे संपादक अर्णब गोस्वामी यांना बुधवारी पनवेल पोलिसांनी अटक केली, ही अटक झाल्याचे समोर येताच वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले आहे. इंटेरियर डिझायनर अन्वय नाईक यांच्या आत्महत्या प्रकरणी पोलिसांनी अर्णब गोस्वामी यांना अटक केली आहे, त्यानंतर दुपारी अर्णब यांना आलीबागच्या कोर्टात हजर करण्यात आलं आहे, या बाबतीत भाजपने सरकार विरोधात आक्रमक पवित्रा घेतल्याचे दिसून येत आहे, महाराष्ट्रात आणीबाणी सारखी परिस्थिती निर्माण झाल्याचा आरोप भाजपने केला आहे.

या बाबत आमदार राम कदम यांनी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेऊन ज्या पोलिसांनी अर्णब गोस्वामी यांना मारहाण केली त्या ९ पोलिस कर्मचाऱ्यांना तत्काळ निलंबित करण्याची मागणी केली आहे. पोलिसांबद्दल आदर आहेच, तरी पोलिसांनी मारहाण करणे योग्य नाही, असे ते म्हणाले.

लोकतंत्र के चौथे स्तंभ पत्रकारिता पर हमला, पत्रकारों की अभिव्यक्ति की आज़ादी पर हमला , #अर्नबगोस्वामी जी को तुरंत रिहा करने और बदले की भावना से उनपर तथा उनके परिवार पर लगाए गए आरोपों को खत्म करने, अर्नब के साथ बदसलूकी करने वाले 9 पुलिसकर्मियों को ससपेंड करने की मांग..

— Ram Kadam – राम कदम (@ramkadam) November 5, 2020

याच प्रकरणा दरम्यान आमदार राम कदम यांनी मुखयमंत्र्यांना एक पत्र लिहिले त्यात प्रसिद्ध पत्रकार अर्णब गोस्वामी यांनी वरळी येथील घरातून रायगड पोलिसांनी अटक केली, त्यावेळी नियमांचे उल्लंघन करून अर्णब गोस्वामी यांना मारहाण केली, आम्ही पोलिसांच्या वर्दीचा आदर करतो परंतु पोलिसांनी ज्या प्रकारे अर्णब गोस्वामी यांना मारहाण केली ते समाज सहन करणार नाही. त्या ९ पोलिसांना तत्काळ निलंबित करण्याची मागणी केली आहे.

संबंधितबातम्या

Symphony 2023: शिवाजी विद्यापीठात सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहात साजरा

Marathi Rap: तुझ्याकडे ठेव तुझा शिवीवाला रॅप… म्हणत रॅपबॉसचा मराठी साज रॅप प्रदर्शित

Movie Review: फसलेलं ‘वेड’

जेजुरीत जन्माला आलेला शिवाजीराव गायकवाड कसा झाला सुपरस्टार रजनीकांत?

तसेच पत्रकारिता हा लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे, त्यामुळे पत्रकारितेवर हल्ला करणारे आणि देशाला आणीबाणीच्या दिशेने नेणाऱ्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गृहमंत्री अनिल देशमुख यांनी अर्णब गोस्वामी यांच्यासह देशाची माफी मागितली पाहिजे, आणि अर्णब गोस्वामी यांची तत्काळ सुटका करायला हवी अशी मागणी केली आहे. अर्णब गोस्वामी यांना मारहाण करणाऱ्या पोलिसांवर कारवाई झाली नाही तर आम्हाला राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याकडे न्याय मागण्यासाठी जावे लागेल असे राम कदम यांनी सांगितले.

पत्रकार #अर्नबगोस्वामी को मारपीट करने वाले 9 पोलीस वालो को तुरंत सस्पेंड करके उसकी जाँच की जाये इस माँग के लिए आज सुबह महामहिम राज्यपाल से भेंट की .
पोलीस के प्रती भरती पुरा आदर-सन्मान लेकिन मारपीट मंज़ूर नहीं #ArnabWeAreWithYou #ArnabPrideOfIndia #EmergencyInMaharashtra pic.twitter.com/zjAXOeAsuR

— Ram Kadam – राम कदम (@ramkadam) November 5, 2020

अर्णब यांना न्यायालयात हजर केल्यानंतर त्यांनी पोलिसांवर मारहाणीचा आरोप केला असता अर्णब गोस्वामी यांच्यावर पोलिसांनी कोणत्याही प्रकारचा हात उचलला नाही असे स्पष्टीकरण दिले. त्यांनतर अर्णब न्यायलयात हातवारे करत, इशारे करत असल्याचे दिसताच न्यायधिश संतापले आणि त्यांनी तुम्ही आधी नीट उभे रहा असे खडसावले.

पोलिसांनी कोर्टाची परवानगी न मागता अन्वय नाईक आत्महत्या प्रकरणाची पुन्हा चौकशी सुरू केली, तर अन्वय नाईक, आई कुमुद यांचा मृत्यू आणि आरोपींचा काय संबंध आहे हे रायगड पोलिस न्यायालयाला समजून सांगू लागले परंतु पुरावे देऊ शकले नाहीत त्यामुळे अर्णब गोस्वामी यांच्या पोलिस कोठडीची याचिका न्यायालयाने फेटाळून लावली.

सुमारे ८ ते ९ तास या बाबत कोर्टात सुनावणी सुरू होती, न्यायालयाने अर्णब गोस्वामी यांना १८ नोव्हेंबर पर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

महत्वाच्या बातम्या –

अर्णब गोस्वामी हा व्हायरस आहे -अक्षता नाईक

पुछता है मुंबई पोलीस! अन्वय नाईक आत्महत्येप्रकरणी अर्णबला अटक

Tags: अर्णब गोस्वामीभाजपराज्यपालराज्यपाल भगतसिंग कोश्यारीराम कदम
ShareTweetSendShare
Previous Post

त्या दिवशी विराट वडीलांच्या अंत्यसंस्काराला गेला नाही, पण मैदानात उतरला आणि…

Next Post

अमेरिकेत निवडून आलेल्या ‘ह्या’ आमदाराला आवडतो बेळगावचा ‘कुंदा’! विजयानंतर दिली प्रतिक्रिया

Related Posts

ताज्या बातम्या

Symphony 2023: शिवाजी विद्यापीठात सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहात साजरा

May 13, 2023
ताज्या बातम्या

Marathi Rap: तुझ्याकडे ठेव तुझा शिवीवाला रॅप… म्हणत रॅपबॉसचा मराठी साज रॅप प्रदर्शित

May 1, 2023
Movie Review: फसलेलं ‘वेड’
ताज्या बातम्या

Movie Review: फसलेलं ‘वेड’

January 1, 2023
जेजुरीत जन्माला आलेला शिवाजीराव गायकवाड कसा झाला सुपरस्टार रजनीकांत?
ताज्या बातम्या

जेजुरीत जन्माला आलेला शिवाजीराव गायकवाड कसा झाला सुपरस्टार रजनीकांत?

December 12, 2022

महत्वाच्या लिंक्स

  • Home
  • ताज्या बातम्या
  • लेख
  • संपर्क
  • आमच्यासाठी लिहा
  • Advertisement

Category

  • Fact Check
  • आंतरराष्ट्रीय
  • खेळ
  • ताज्या बातम्या
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • रंजक किस्से
  • राजकीय
  • रोजगार
  • लेख
  • विज्ञान + तंत्रज्ञान
  • शिक्षण
  • संपादकीय
  • सामाजिक

आम्हाला फॉलो करा

  • Facebook
  • Instagram
  • Youtube
  • Twitter

© 2021 The Bhongaa - Designed by Bhongaa Media. Hosted on Cloudways.

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • खेळ
  • विज्ञान + तंत्रज्ञान
  • रोजगार
  • मनोरंजन
  • लेख
  • The Bhongaa Stories