• Home
  • ताज्या बातम्या
  • लेख
  • संपर्क
  • आमच्यासाठी लिहा
  • Advertisement
Saturday, June 10, 2023
The Bhongaa
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • खेळ
  • विज्ञान + तंत्रज्ञान
  • रोजगार
  • मनोरंजन
  • लेख
  • The Bhongaa Stories
No Result
View All Result
The Bhongaa
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • खेळ
  • विज्ञान + तंत्रज्ञान
  • रोजगार
  • मनोरंजन
  • लेख
  • The Bhongaa Stories
ADVERTISEMENT
Home ताज्या बातम्या

शास्त्रज्ञांनी शोधली तांदूळ शिजवण्याची नवीन पद्धत; वाचा नेमका कसा शिजवायचा तांदूळ

by The Bhongaa
November 6, 2020
in ताज्या बातम्या
Reading Time: 1 min read
A A
तांदूळ शिजवण्याची नवीन पद्धत

अनेक जणांना माहित नसेल की आपण जो तांदूळ खातो, त्यात काही प्रमाणात आर्सेनिक आढळतं. आर्सेनिकमुळे कॅन्सर होण्याचा धोका असतो. तसंच डायबिटीससारखे आजार होण्याचा देखील धोका वाढतो. आता भात प्रेमींसाठी शास्त्रज्ञांनी तांदूळ शिजवण्याची एक नवीन पद्धत शोधली असून तांदळातील 74 टक्के आर्सेनिक काढून टाकण्यात यश मिळालं आहे.

तांदळाचे पीक येण्यासाठी जास्त पाण्याची आवश्यकता असते. पण पाणी दिल्यानंतर जमिनीतील आर्सेनिक पाण्यात मिसळलं जातं व तांदळाचे पीक आर्सेनिक शोषून घेतं. इतर धान्यांच्या तुलनेत आर्सेनिक शोषून घेण्याची तांदळाची क्षमता दहा पटींनी जास्त असते. त्यामुळे तांदूळ खाणं लहान मुलांसाठी धोकादायक ठरू शकत.

सध्या पाॅलिशिंग करण्याच्या पद्धतीमुळे तांदळातील बऱ्याच प्रमाणात आर्सेनिक निघून जातं. पण सोबतच पौष्टिकतत्वे देखील नष्ट होतात. मात्र शास्त्रज्ञांनी आता नवीन पद्धत शोधली असून त्यामुळे तांदळातील आर्सेनिक देखील निघून जातं आणि पौष्टिकतत्वे देखील जवळपास तशीच राहतात.

काय आहे नेमकी ही पद्धत

जर तुम्हाला एक कप तांदूळ शिजवायचा असेल, तर त्यासाठी चार कप पाणी उकळवा व त्यात तांदूळ टाका. तुम्हाला पुन्हा हे पाणी पाच मिनिटे उकळावे लागेल.

संबंधितबातम्या

Symphony 2023: शिवाजी विद्यापीठात सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहात साजरा

Marathi Rap: तुझ्याकडे ठेव तुझा शिवीवाला रॅप… म्हणत रॅपबॉसचा मराठी साज रॅप प्रदर्शित

Movie Review: फसलेलं ‘वेड’

जेजुरीत जन्माला आलेला शिवाजीराव गायकवाड कसा झाला सुपरस्टार रजनीकांत?

त्यानंतर उकळलेले पाणी ओतून द्यायचं आहे कारण या पाण्यात तांदळातील आर्सेनिक उतरलेलं असतं. पुन्हा दोन कप पाणी तांदळात ओतून शिजवायला ठेवायचं.

अशाप्रकारे जर तुम्ही तांदूळ शिजवले तर तर पोषकतत्व देखील टिकून राहतात तसेच आर्सेनिक देखील मोठ्या प्रमाणात निघून जातं.

Tags: आर्सेनिकतांदूळ
ShareTweetSendShare
Previous Post

आता व्हाट्सअपचे मेसेजेस होणार आपोआप डिलीट; जाणून घ्या काय आहे हे नवीन फीचर

Next Post

आंध्रप्रदेशात शाळा सुरु करताच ५७५ विद्यार्थी आणि ८२९ शिक्षकांना कोरोनाची लागण!

Related Posts

ताज्या बातम्या

Symphony 2023: शिवाजी विद्यापीठात सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहात साजरा

May 13, 2023
ताज्या बातम्या

Marathi Rap: तुझ्याकडे ठेव तुझा शिवीवाला रॅप… म्हणत रॅपबॉसचा मराठी साज रॅप प्रदर्शित

May 1, 2023
Movie Review: फसलेलं ‘वेड’
ताज्या बातम्या

Movie Review: फसलेलं ‘वेड’

January 1, 2023
जेजुरीत जन्माला आलेला शिवाजीराव गायकवाड कसा झाला सुपरस्टार रजनीकांत?
ताज्या बातम्या

जेजुरीत जन्माला आलेला शिवाजीराव गायकवाड कसा झाला सुपरस्टार रजनीकांत?

December 12, 2022

महत्वाच्या लिंक्स

  • Home
  • ताज्या बातम्या
  • लेख
  • संपर्क
  • आमच्यासाठी लिहा
  • Advertisement

Category

  • Fact Check
  • आंतरराष्ट्रीय
  • खेळ
  • ताज्या बातम्या
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • रंजक किस्से
  • राजकीय
  • रोजगार
  • लेख
  • विज्ञान + तंत्रज्ञान
  • शिक्षण
  • संपादकीय
  • सामाजिक

आम्हाला फॉलो करा

  • Facebook
  • Instagram
  • Youtube
  • Twitter

© 2021 The Bhongaa - Designed by Bhongaa Media. Hosted on Cloudways.

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • खेळ
  • विज्ञान + तंत्रज्ञान
  • रोजगार
  • मनोरंजन
  • लेख
  • The Bhongaa Stories