• Home
  • ताज्या बातम्या
  • लेख
  • संपर्क
  • आमच्यासाठी लिहा
  • Advertisement
Friday, June 9, 2023
The Bhongaa
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • खेळ
  • विज्ञान + तंत्रज्ञान
  • रोजगार
  • मनोरंजन
  • लेख
  • The Bhongaa Stories
No Result
View All Result
The Bhongaa
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • खेळ
  • विज्ञान + तंत्रज्ञान
  • रोजगार
  • मनोरंजन
  • लेख
  • The Bhongaa Stories
ADVERTISEMENT
Home ताज्या बातम्या

अर्णबची खरंच चौकशी करण्याची गरज आहे का? -न्यायालयाचा सवाल

by The Bhongaa
November 11, 2020
in ताज्या बातम्या
Reading Time: 1 min read
A A

गेल्या आठवड्यात रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांना अन्वय नाईक आत्महत्येप्रकरणी अटक करण्यात आली होती. त्याबाबत आज सर्वोच्च नायायालयाचे न्यायमूर्ती चंद्रचूड आणि इंदिरा बॅनर्जी यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी होती. याबाबत अर्णबचे वकील हरीश साळवे यांनी सीबीआय चौकशीची मागणी केली आहे. “जर न्यायालयाने या प्रकरणात लक्ष घातलं नाही तर याला वेगळं वळण मिळू शकतं. तुमची विचारधारा कोणतीही असली तरी स्वातंत्र्याचं रक्षण नाही तर कोण करणार?” असं मत न्यायमूर्ती चंद्रचूड यांनी मांडलं.

“मी देखील त्यांचा चॅनल पाहत नाही. ज्याची त्याची विचारधारा वेगळी असू शकते, मात्र न्यायालय जामीन देत नाही म्हणून त्याला तुरुंगात टाऊन वेगळा संदेश समाजात जातोय. एक निष्पक्ष न्याय झाला पाहिजे आणि राज्य सरकारने असं व्यक्तिगत कुणाला लक्ष केलं तर एक कठोर संदेश बाहेर जाईल.” असं देखील न्यायमूर्ती म्हणाले.

अर्णब गोस्वामी यांना खरंच ताब्यात घेऊन चौकशी करण्याची गरज आहे का? कारण कुणा व्यक्तीच्या खासगी स्वातंत्र्यावर आपण घाला घालू शकत नाही.असा सवाल यावेळी  उपस्थित केला.

तथ्यांकडे दुर्लक्ष – साळवे

ही घटना २०१८ मधली आहे, मात्र आता सरकार द्वेषामुळे तथ्यांकडे दुर्लक्ष करत बदला घेत आहे आणि अधिकाराचा गैरवापर करत असल्याचं आरोप वकील हरीश साळवे यांनी यावेळी केला.

संबंधितबातम्या

Symphony 2023: शिवाजी विद्यापीठात सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहात साजरा

Marathi Rap: तुझ्याकडे ठेव तुझा शिवीवाला रॅप… म्हणत रॅपबॉसचा मराठी साज रॅप प्रदर्शित

Movie Review: फसलेलं ‘वेड’

जेजुरीत जन्माला आलेला शिवाजीराव गायकवाड कसा झाला सुपरस्टार रजनीकांत?

महत्वाच्या बातम्या – Arnab Goswami Arrest: मुंबई हायकोर्टानं अर्णब गोस्वामी यांचा जामीन अर्ज फेटाळला

अर्णब गोस्वामी यांना मारहाण केली ते समाज सहन करणार नाही -राम कदम

Tags: अर्णब गोस्वामी
ShareTweetSendShare
Previous Post

यमदूताला शांतीदुत करणारी तार…

Next Post

रोहित पवारांच्या ट्विटची दखल घेत धनंजय मुंडे म्हणाले…..

Related Posts

ताज्या बातम्या

Symphony 2023: शिवाजी विद्यापीठात सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहात साजरा

May 13, 2023
ताज्या बातम्या

Marathi Rap: तुझ्याकडे ठेव तुझा शिवीवाला रॅप… म्हणत रॅपबॉसचा मराठी साज रॅप प्रदर्शित

May 1, 2023
Movie Review: फसलेलं ‘वेड’
ताज्या बातम्या

Movie Review: फसलेलं ‘वेड’

January 1, 2023
जेजुरीत जन्माला आलेला शिवाजीराव गायकवाड कसा झाला सुपरस्टार रजनीकांत?
ताज्या बातम्या

जेजुरीत जन्माला आलेला शिवाजीराव गायकवाड कसा झाला सुपरस्टार रजनीकांत?

December 12, 2022

महत्वाच्या लिंक्स

  • Home
  • ताज्या बातम्या
  • लेख
  • संपर्क
  • आमच्यासाठी लिहा
  • Advertisement

Category

  • Fact Check
  • आंतरराष्ट्रीय
  • खेळ
  • ताज्या बातम्या
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • रंजक किस्से
  • राजकीय
  • रोजगार
  • लेख
  • विज्ञान + तंत्रज्ञान
  • शिक्षण
  • संपादकीय
  • सामाजिक

आम्हाला फॉलो करा

  • Facebook
  • Instagram
  • Youtube
  • Twitter

© 2021 The Bhongaa - Designed by Bhongaa Media. Hosted on Cloudways.

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • खेळ
  • विज्ञान + तंत्रज्ञान
  • रोजगार
  • मनोरंजन
  • लेख
  • The Bhongaa Stories