• Home
  • ताज्या बातम्या
  • लेख
  • संपर्क
  • आमच्यासाठी लिहा
  • Advertisement
Friday, June 9, 2023
The Bhongaa
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • खेळ
  • विज्ञान + तंत्रज्ञान
  • रोजगार
  • मनोरंजन
  • लेख
  • The Bhongaa Stories
No Result
View All Result
The Bhongaa
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • खेळ
  • विज्ञान + तंत्रज्ञान
  • रोजगार
  • मनोरंजन
  • लेख
  • The Bhongaa Stories
ADVERTISEMENT
Home राजकीय

शेतकरी काय दहशतवादी आहेत का? संजय राऊतांचा केंद्र सरकारला सवाल…

by The Bhongaa
November 30, 2020
in राजकीय
Reading Time: 1 min read
A A

मुंबई | गेली पाच दिवस दिल्लीत कषी विधेयका विरोधात जोरदार आंदोलन सुरु आहे, हे आंदोलन दिवसेंदिवस तीव्र होत असल्याने यावर आरोप प्रत्यारोप सुुरु झाले आहेत. याच पार्श्वभूमीवर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केंद्र सरकारवर निशाना साधला आहे.

संजय राऊत पत्रकारांशी बोलताना म्हणाले की, “जो शेतकरी आपला अन्नदाता त्याला तुम्ही देशद्रोही आणि दहशतवादी म्हणत आहात, पंजाब आणि हरियानातील शेतकरी हे महाराष्ट्रासारखेच आहेत, देशातील जी प्रमुख राज्य आहेत त्यामध्ये महाराष्ट्रासह पंजाब आणि हरियानाचा देखील समावेश आहे. हा देश सुजलाम सुफलाम बनवण्यासाठी ज्यांनी प्रयत्न केला ते शेतकरी काय दहशतवादी आहेत का?

यासोबतच, “बळाचा वापर करायचा असेलच तर चीन सिमेवर करा” असा टोला देखील संजय राऊत यांनी यावेळी लगावला.

वाचा – ईडी, सीबीआयला चीनच्या सीमेवर पाठवा; राऊत यांचा खोचक सल्ला

 सिध्दांतने केली साधी चूक आणि आयआयटीला भेटलेली जागा गमावली!

दिल्ली आंदोलन! शेतकऱ्यांना अन्न पोचवणारी गाडी पोलिसांकडून अडवण्याचा प्रयत्न, व्हिडीओ व्हायरल

शेतकऱ्यांसोबत चर्चेसाठी सरकार तयार -कृषीमंत्री नरेंद्र सिंग तोमर

 

संबंधितबातम्या

अर्थ खात्याच्या मागण्यांवरून अधिवेशनात गोंधळ ; अजित पवार संतापून म्हणाले, “तुलाच फार कळतंय का ?”

भाजपकडून रोहित पवारांना मोठा धक्का ; बारामती ऍग्रो कंपनीमुळे अडचणीत येण्याची शक्यता

“गद्दारांनी माझ्या वडिलांच्या पाठीत खंजीर खुपसला याचं मला दुःख”

देवेंद्र फडणवीसांवर मोदींनी सोपवली देशाची जबाबदारी; केंद्रीय निवडणूक समितीत महत्वाचे स्थान

 

Tags: कृषी विधेयककेंद्र सरकारशिवसेनाशेतकरीशेतकरी आंदोलनसंजय राऊत
ShareTweetSendShare
Previous Post

अपघातात पाय गमावलेल्या कुत्र्याला बनवून दिली व्हीलचेअर

Next Post

बेळगावमध्ये फक्त हिंदू व्यक्तीलाच तिकीट मिळेल; भाजप नेत्याचं वादग्रस्त विधान

Related Posts

ताज्या बातम्या

अर्थ खात्याच्या मागण्यांवरून अधिवेशनात गोंधळ ; अजित पवार संतापून म्हणाले, “तुलाच फार कळतंय का ?”

August 23, 2022
ताज्या बातम्या

भाजपकडून रोहित पवारांना मोठा धक्का ; बारामती ऍग्रो कंपनीमुळे अडचणीत येण्याची शक्यता

August 22, 2022
मुख्यमंत्री घराबाहेर पडत नसल्याच्या विरोधकांच्या टीकेला आदित्य ठाकरेंचं उत्तर! काय म्हणाले वाचा
ताज्या बातम्या

“गद्दारांनी माझ्या वडिलांच्या पाठीत खंजीर खुपसला याचं मला दुःख”

August 17, 2022
देवेंद्र फडणवीसांवर मोदींनी सोपवली देशाची जबाबदारी; केंद्रीय निवडणूक समितीत महत्वाचे स्थान
ताज्या बातम्या

देवेंद्र फडणवीसांवर मोदींनी सोपवली देशाची जबाबदारी; केंद्रीय निवडणूक समितीत महत्वाचे स्थान

August 17, 2022

महत्वाच्या लिंक्स

  • Home
  • ताज्या बातम्या
  • लेख
  • संपर्क
  • आमच्यासाठी लिहा
  • Advertisement

Category

  • Fact Check
  • आंतरराष्ट्रीय
  • खेळ
  • ताज्या बातम्या
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • रंजक किस्से
  • राजकीय
  • रोजगार
  • लेख
  • विज्ञान + तंत्रज्ञान
  • शिक्षण
  • संपादकीय
  • सामाजिक

आम्हाला फॉलो करा

  • Facebook
  • Instagram
  • Youtube
  • Twitter

© 2021 The Bhongaa - Designed by Bhongaa Media. Hosted on Cloudways.

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • खेळ
  • विज्ञान + तंत्रज्ञान
  • रोजगार
  • मनोरंजन
  • लेख
  • The Bhongaa Stories