• Home
  • ताज्या बातम्या
  • लेख
  • संपर्क
  • आमच्यासाठी लिहा
  • Advertisement
Friday, June 2, 2023
The Bhongaa
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • खेळ
  • विज्ञान + तंत्रज्ञान
  • रोजगार
  • मनोरंजन
  • लेख
  • The Bhongaa Stories
No Result
View All Result
The Bhongaa
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • खेळ
  • विज्ञान + तंत्रज्ञान
  • रोजगार
  • मनोरंजन
  • लेख
  • The Bhongaa Stories
ADVERTISEMENT
Home ताज्या बातम्या

शेतकऱ्यांसोबत चर्चेसाठी सरकार तयार -कृषीमंत्री नरेंद्र सिंग तोमर

by The Bhongaa
November 30, 2020
in ताज्या बातम्या
Reading Time: 1 min read
A A

केंद्र सरकारच्या कृषी कायद्याविरोधात शेतकऱ्यांनी जवळपास 2 महिन्यापासून आक्रमक होत आंदोलन सुरु केले आहे, शेतकरी गेली 4 दिवसांपासून जंतर-मंतर मैदानावर आंदोलन करण्यासाठी परवानगीची मागणी करीत आहेत. दिल्ली पोलिसांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न करून सुद्धा रविवारी ही शेतकरी आपल्या आंदोलनावर ठाम होते. त्यामुळे भाजप अध्यक्ष जे पी नड्डा यांच्या घरी उच्चस्तरीय बैठक झाली.

कृषी कायद्याविरोधात शेतकऱ्यांनी केलेल्या आंदोलनाची तीव्रता पाहता जे पी नड्डा यांच्या निवासस्थानी गृहमंत्री अमित शहा, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह आणि कृषिमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांच्या उपस्थितीत सुमारे 2 तासांची उच्चस्तरीय बैठक घेण्यात आली होती.

तसेच आम आदमी पार्टीचे (आप) नेते राघव चढ्ढा यांनी शेतकऱ्यांना ज्या ठिकाणी आंदोलन करायचे आहे त्यास परवानगी देण्यात यावी अशी मागणी केली, तसेच मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी केंद्र सरकारला शेतकऱ्यांचे तातडीने चर्चा करण्याचा सल्ला ट्विटरवरून दिला आहे.

केंद्र सरकार किसानों से तुरंत बिना शर्त बात करे।

— Arvind Kejriwal (@ArvindKejriwal) November 29, 2020

संबंधितबातम्या

Symphony 2023: शिवाजी विद्यापीठात सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहात साजरा

Marathi Rap: तुझ्याकडे ठेव तुझा शिवीवाला रॅप… म्हणत रॅपबॉसचा मराठी साज रॅप प्रदर्शित

Movie Review: फसलेलं ‘वेड’

जेजुरीत जन्माला आलेला शिवाजीराव गायकवाड कसा झाला सुपरस्टार रजनीकांत?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना शेतकऱ्यांचे म्हणणे ऐकून कृषी कायदा सुधारणा संदर्भात फेरविचार करण्याची विनंती राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी, पत्राद्वारे केली आहे. शेतकरी आंदोलनावरूनही काँग्रेसने भाजप सरकारवर निशाणा साधला आहे, असे म्हणत रणदीपसिंग सुरजेवाला यांनी भाजप आणि अमित शहा यांना टोला लगावला.

अमित शहा तुम्ही रॅलींना प्रोत्साहित करण्यासाठी १२०० किमी प्रवास करू शकता मग शेतकऱ्यांशी सामंजस्याने चर्चा करण्यासाठी १२ किमीचा प्रवास का करू शकत नाही?? असा सवाल काँग्रेसने अमित शहा यांना केला आहे.

तर शेतकऱ्यांबरोबर चर्चा करण्यास सरकारने कधीच नकार दिला नाही, तसेच आम्ही चर्चेसाठी तयार आहोत असे कृषी मंत्री नरेंद्रसिंग तोमर म्हणाले.

Tags: अमित शहाकृषी कायदाकृषी कायदा 2020केंद्र सरकारशेतकरीशेतकरी कायदा
ShareTweetSendShare
Previous Post

‘कोल्हापूर, बुलढाणा व्हाया इस्रायल’ या सिनेमातून प्रवीण तरडे साकारणार एक आगळी-वेगळी प्रेमकथा!

Next Post

दिल्ली आंदोलन! शेतकऱ्यांना अन्न पोचवणारी गाडी पोलिसांकडून अडवण्याचा प्रयत्न, व्हिडीओ व्हायरल

Related Posts

ताज्या बातम्या

Symphony 2023: शिवाजी विद्यापीठात सांस्कृतिक कार्यक्रम उत्साहात साजरा

May 13, 2023
ताज्या बातम्या

Marathi Rap: तुझ्याकडे ठेव तुझा शिवीवाला रॅप… म्हणत रॅपबॉसचा मराठी साज रॅप प्रदर्शित

May 1, 2023
Movie Review: फसलेलं ‘वेड’
ताज्या बातम्या

Movie Review: फसलेलं ‘वेड’

January 1, 2023
जेजुरीत जन्माला आलेला शिवाजीराव गायकवाड कसा झाला सुपरस्टार रजनीकांत?
ताज्या बातम्या

जेजुरीत जन्माला आलेला शिवाजीराव गायकवाड कसा झाला सुपरस्टार रजनीकांत?

December 12, 2022

महत्वाच्या लिंक्स

  • Home
  • ताज्या बातम्या
  • लेख
  • संपर्क
  • आमच्यासाठी लिहा
  • Advertisement

Category

  • Fact Check
  • आंतरराष्ट्रीय
  • खेळ
  • ताज्या बातम्या
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • रंजक किस्से
  • राजकीय
  • रोजगार
  • लेख
  • विज्ञान + तंत्रज्ञान
  • शिक्षण
  • संपादकीय
  • सामाजिक

आम्हाला फॉलो करा

  • Facebook
  • Instagram
  • Youtube
  • Twitter

© 2021 The Bhongaa - Designed by Bhongaa Media. Hosted on Cloudways.

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • खेळ
  • विज्ञान + तंत्रज्ञान
  • रोजगार
  • मनोरंजन
  • लेख
  • The Bhongaa Stories