• Home
  • ताज्या बातम्या
  • लेख
  • संपर्क
  • आमच्यासाठी लिहा
  • Advertisement
Sunday, October 1, 2023
The Bhongaa
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • खेळ
  • विज्ञान + तंत्रज्ञान
  • रोजगार
  • मनोरंजन
  • लेख
  • The Bhongaa Stories
No Result
View All Result
The Bhongaa
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • खेळ
  • विज्ञान + तंत्रज्ञान
  • रोजगार
  • मनोरंजन
  • लेख
  • The Bhongaa Stories
ADVERTISEMENT
Home ताज्या बातम्या

शेतकरी आंदोलनासाठी अर्जुन, पद्मश्री पुरस्कार विजेते पुरस्कार ठेवणार राजभवनाबाहेर…

by The Bhongaa
December 2, 2020
in ताज्या बातम्या
Reading Time: 1 min read
A A

मागच्या काही दिवसांपासून शेतकरी बिलाविरोधात पंजाब आणि हरियाणा राज्यातील शेतकऱ्यांनी आंदोलन सुरू केलं होतं. काही दिवस शांततेत चाललेल्या या आंदोलनाला अचानक हिंसक वळण लागलं. शेतकऱ्यांवर पोलिसांकडून थंड पाण्याचा मारा आणि अश्रुधुराचे नळकांडे फेकले गेले. या गोष्टींमुळे क्रीडा क्षेत्रातील व्यक्तींनी सुद्धा आपले पुरस्कार माघारी देणार असल्याचं निर्णय जाहीर करून सरकारच्या दडपशाहीचा निषेध नोंदवला आहे.

यामध्ये अनेक अर्जुन पुरस्कार आणि पद्मश्री पुरस्कार विजेते खेळाडू आहेत. यात अर्जुन व पद्मश्री विजेते कुस्तीपटू कर्तार सिंग त्याचबरोबर अर्जुन पुरस्कार विजेते सज्जन सिंग आणि अशा अनेक खेळाडूंचा यामध्ये समावेश आहे. पंजाब आणि हरियाणामधील जवळपास १५० खेळाडू आपले पुरस्कार माघारी देतील असा अंदाज आहे.

काय म्हणणं आहे या क्रीडापटूंचं ?

आपण सर्व पुरस्कार हे ५ डिसेंबर रोजी राष्ट्रपती भवनाबाहेर ठेवणार असल्याचं त्यांनी जाहीर केलं आहे. ऑलिम्पिक हॉकीपटू चीमा यांनी पत्रकार परिषद घेतली आणि त्यामध्ये त्यांनी असं सांगितलं की, “मागचे काही दिवस शेतकऱ्यांचं आंदोलन शांततेत चालू होतं, त्यावेळी आम्हाला काही अडचण नव्हती, मात्र आता त्यांच्यावर ज्याप्रकारे दडपशाही होत आहे आणि ज्याप्रकारे आंदोलनाला हिंसक वळण लागलं ते आम्हाला मान्य नाही. जर आमच्या घरातील ज्येष्ठ व्यक्तींचा सन्मान सरकारकडून केला जात नसेल तर आम्ही या पुरस्काराचा आम्हाला काय उपयोग? असा सवाल त्यांनी केला आणि आपण शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ हे पुरस्कार माघारी देत आहोत.”

संबंधितबातम्या

नाना पाटेकर यांचे खरे नाव माहित आहे का? वाचा सविस्तर

बाप रे ! तब्बल 74 लाखांचा किडा कधी बघितलाय का? जाणून घ्या

संजय राऊतांनी अजित पवारांना डीवचलं म्हणाले,” अजित पवारांची उत्तरसभा म्हणजे स्वत:वरचे अंत्यसंस्कार…”

Chandrayan 3: जय हो! चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणारा भारत ठरला पहिला देश

Tags: अर्जुन पुरस्कारखेळाडूशेतकरी आंदोलन
ShareTweetSendShare
Previous Post

शेतकरी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर नोएडासह चिल्ला सीमाही बंद…

Next Post

शेतकऱ्यांना काळे झेंडे दाखवायचे असतील तर त्यांनी दुसरीकडे जाऊन मरावे”-रतनलाल कटारिया

Related Posts

ताज्या बातम्या

नाना पाटेकर यांचे खरे नाव माहित आहे का? वाचा सविस्तर

September 16, 2023
ताज्या बातम्या

बाप रे ! तब्बल 74 लाखांचा किडा कधी बघितलाय का? जाणून घ्या

September 9, 2023
ताज्या बातम्या

संजय राऊतांनी अजित पवारांना डीवचलं म्हणाले,” अजित पवारांची उत्तरसभा म्हणजे स्वत:वरचे अंत्यसंस्कार…”

August 27, 2023
ताज्या बातम्या

Chandrayan 3: जय हो! चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणारा भारत ठरला पहिला देश

August 23, 2023

महत्वाच्या लिंक्स

  • Home
  • ताज्या बातम्या
  • लेख
  • संपर्क
  • आमच्यासाठी लिहा
  • Advertisement

Category

  • Fact Check
  • आंतरराष्ट्रीय
  • खेळ
  • ताज्या बातम्या
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • रंजक किस्से
  • राजकीय
  • रोजगार
  • लेख
  • विज्ञान + तंत्रज्ञान
  • शिक्षण
  • संपादकीय
  • सामाजिक

आम्हाला फॉलो करा

  • Facebook
  • Instagram
  • Youtube
  • Twitter

© 2021 The Bhongaa - Designed by Digambar Dagade. Hosted on Cloudways.

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • खेळ
  • विज्ञान + तंत्रज्ञान
  • रोजगार
  • मनोरंजन
  • लेख
  • The Bhongaa Stories