• Home
  • ताज्या बातम्या
  • लेख
  • संपर्क
  • आमच्यासाठी लिहा
  • Advertisement
Friday, June 2, 2023
The Bhongaa
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • खेळ
  • विज्ञान + तंत्रज्ञान
  • रोजगार
  • मनोरंजन
  • लेख
  • The Bhongaa Stories
No Result
View All Result
The Bhongaa
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • खेळ
  • विज्ञान + तंत्रज्ञान
  • रोजगार
  • मनोरंजन
  • लेख
  • The Bhongaa Stories
ADVERTISEMENT
Home महाराष्ट्र शिक्षण

गुजरात: गुणांच्या गोंधळानंतर विद्यार्थिनीने आरटीआय टाकला; अगोदर नागरिकत्व सिध्द करण्याचा कॉलेजने दिला सल्ला

by The Bhongaa
December 7, 2020
in शिक्षण
Reading Time: 1 min read
A A
गुणांच्या गोंधळानंतर विद्यार्थिनीने आरटीआय टाकला

गुजरात विद्यापीठांतर्गत असणाऱ्या एका कॉलेजमधील मुलीने आपल्या इंटर्नल एक्झामच्या गुणांमध्ये झालेल्या गोंधळामुळे आरटीआय दाखल केली होती. इंटर्नल परीक्षेच्या मार्कलिस्टची प्रत मिळवण्यासाठी या विद्यार्थिनीने आरटीआय टाकला होता.

मात्र कॉलेजने ‘आधी आपली नागरिकता सिध्द करा’ असं सांगितलं आहे. मुलीचं म्हणणं आहे की, संविधानात आरटीआयसाठी असा कोणताच नियम नाही. ही विद्यार्थिनी गांधीनगरमधील सिद्धार्थ लॉ कॉलेजमध्ये शिकत आहे. आपल्या सहाव्या सेमिस्टरसाठी झालेल्या इंटर्नल परीक्षेमध्ये गोंधळ झाला असल्याचं तिचं म्हणणं आहे.

आणखी वाचा: सिध्दांतने केली साधी चूक आणि आयआयटीला भेटलेली जागा गमावली!

त्यासाठी तिला मार्कशीटच्या प्रती हव्या होत्या आणि त्यासाठी तिने १९ ऑक्टोबर रोजी आरटीआय दाखल केली, मात्र परीक्षा विभागाने तिला आधी भारतीय नागरिकत्व सिद्ध करण्याबाबत सांगितलं आणि त्याशिवाय तिला ही माहिती भेटू शकत नाही, असं स्पष्ट केलं.

मुलीचं असं म्हणणं आहे की, इंटर्नलमधील मार्क्समध्ये विद्यापीठ आणि कॉलेजने दिलेल्या मार्क्स मध्ये फरक आहे. यासाठी आपण आरटीआय दाखल केली होती, आता आपण यासाठी हाय कोर्टात जाणार असल्याचं तिनं सांगितलं आहे.

संबंधितबातम्या

प्राध्यापक होण्यासाठी NET उत्तीर्ण होण्याची अट नाही ; विद्यापीठ आयोगाचा नवा निर्णय

राज्यातील 25 हजार मुले शालेय शिक्षणापासून वंचित; वर्षा गायकवाड यांची माहिती

कोरोनात वडिलांचे छत्र हरपले, तरीही नागपूरच्या अर्कजा देशमुखने बारावीत मिळवला पहिला क्रमांक

ITI उत्तीर्ण विद्यार्थ्यांना आता इंजिनिअरिंगच्या २ऱ्या वर्षाला प्रवेश मिळणार, उदय सामंत यांची घोषणा

Tags: आरटीआय
ShareTweetSendShare
Previous Post

इंग्लंडच्या ३६ खासदारांचा शेतकरी आंदोलनाला पाठींबा!

Next Post

‘… तर आयुष्यातलं शेवटचं आंदोलन करण्यास तयार’; अण्णा हजारेंचा शेतकरी आंदोलनाला जाहीर पाठिंबा

Related Posts

ताज्या बातम्या

प्राध्यापक होण्यासाठी NET उत्तीर्ण होण्याची अट नाही ; विद्यापीठ आयोगाचा नवा निर्णय

August 24, 2022
राज्यातील 25 हजार मुले शालेय शिक्षणापासून वंचित; वर्षा गायकवाड यांची माहिती
ताज्या बातम्या

राज्यातील 25 हजार मुले शालेय शिक्षणापासून वंचित; वर्षा गायकवाड यांची माहिती

June 13, 2022
ताज्या बातम्या

कोरोनात वडिलांचे छत्र हरपले, तरीही नागपूरच्या अर्कजा देशमुखने बारावीत मिळवला पहिला क्रमांक

June 10, 2022
ITI उत्तीर्ण विद्यार्थ्यांना आता इंजिनिअरिंगच्या २ऱ्या वर्षाला प्रवेश मिळणार, उदय सामंत यांची घोषणा
ताज्या बातम्या

ITI उत्तीर्ण विद्यार्थ्यांना आता इंजिनिअरिंगच्या २ऱ्या वर्षाला प्रवेश मिळणार, उदय सामंत यांची घोषणा

June 3, 2022

महत्वाच्या लिंक्स

  • Home
  • ताज्या बातम्या
  • लेख
  • संपर्क
  • आमच्यासाठी लिहा
  • Advertisement

Category

  • Fact Check
  • आंतरराष्ट्रीय
  • खेळ
  • ताज्या बातम्या
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • रंजक किस्से
  • राजकीय
  • रोजगार
  • लेख
  • विज्ञान + तंत्रज्ञान
  • शिक्षण
  • संपादकीय
  • सामाजिक

आम्हाला फॉलो करा

  • Facebook
  • Instagram
  • Youtube
  • Twitter

© 2021 The Bhongaa - Designed by Bhongaa Media. Hosted on Cloudways.

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • खेळ
  • विज्ञान + तंत्रज्ञान
  • रोजगार
  • मनोरंजन
  • लेख
  • The Bhongaa Stories