• Home
  • ताज्या बातम्या
  • लेख
  • संपर्क
  • आमच्यासाठी लिहा
  • Advertisement
Saturday, June 10, 2023
The Bhongaa
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • खेळ
  • विज्ञान + तंत्रज्ञान
  • रोजगार
  • मनोरंजन
  • लेख
  • The Bhongaa Stories
No Result
View All Result
The Bhongaa
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • खेळ
  • विज्ञान + तंत्रज्ञान
  • रोजगार
  • मनोरंजन
  • लेख
  • The Bhongaa Stories
ADVERTISEMENT
Home राजकीय

दानवेंना घरात घुसून मारलं पाहिजे! बच्चू कडुंचे टिकास्त्र..

by The Bhongaa
December 10, 2020
in राजकीय
Reading Time: 1 min read
A A

मुंबई। दिल्लीमध्ये सुरु असलेल्या शेतकरी आंदोलनामुळे सध्या राजकीय गोंधळ सुरु आहे. रावसाहेब दानवे यांनी जालना येथील एका कार्यक्रमात दिल्लीमध्ये सुरु असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनावर वक्तव्य केले आहे. त्यांच्या या वक्तव्यावर राज्यमंत्री बच्चू कडू यांनी प्रतिउत्तर दिले आहे. “रावसाहेब दानवे यांचा डीएनए हिंदुस्थानचा आहे की पाकिस्तानचा हे एकदा चेक करावे लागेल. त्यांच्या घरासमोर आम्ही आंदोलन केले होते मात्र, आता त्यांना घरात जाऊन चोप द्यायची वेळ आली आहे” असे बच्चू कडू यांनी म्हंटले आहे.

रावसाहेब दानवे यांनी “शेतकरी आंदोलन हे एक रचलेला डाव आहे असे म्हटले आहे. यामागे पाकिस्तान व चीनचा हात आहे” असा आरोप केला. त्यांच्या या वक्तव्यावरती राज्यभरातून टीका होत आहे.

दरम्यान, केंद्र सरकारने जाहीर केलेल्या नवीन कृषी कायद्यांचा देशभरातील शेतकऱ्यांकडून विरोध होत आहे. दानवेंच्या वक्तव्याचा विरोध म्हणून बच्चू कडू यांच्या प्रहार संघटनेकडून त्यांच्या घरासमोर आंदोलन करण्यात आले आहे. यावेळी प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शिवली.

महत्वाच्या बातम्या – भारतात जरा जास्तच लोकशाही आहे! नीती आयोगाच्या सीईओ यांचं वादग्रस्त विधान..

दिशा कायद्याच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात ‘शक्ती’ कायदा सज्ज…

संबंधितबातम्या

अर्थ खात्याच्या मागण्यांवरून अधिवेशनात गोंधळ ; अजित पवार संतापून म्हणाले, “तुलाच फार कळतंय का ?”

भाजपकडून रोहित पवारांना मोठा धक्का ; बारामती ऍग्रो कंपनीमुळे अडचणीत येण्याची शक्यता

“गद्दारांनी माझ्या वडिलांच्या पाठीत खंजीर खुपसला याचं मला दुःख”

देवेंद्र फडणवीसांवर मोदींनी सोपवली देशाची जबाबदारी; केंद्रीय निवडणूक समितीत महत्वाचे स्थान

Tags: बच्चू कडूरावसाहेब दानवेशेतकरी आंदोलन
ShareTweetSendShare
Previous Post

भारतात जरा जास्तच लोकशाही आहे! नीती आयोगाच्या सीईओंचे वादग्रस्त विधान..

Next Post

शिर्डीला पोहचायच्या आधीच तृप्ती देसाई यांना पोलिसांकडून अटक…

Related Posts

ताज्या बातम्या

अर्थ खात्याच्या मागण्यांवरून अधिवेशनात गोंधळ ; अजित पवार संतापून म्हणाले, “तुलाच फार कळतंय का ?”

August 23, 2022
ताज्या बातम्या

भाजपकडून रोहित पवारांना मोठा धक्का ; बारामती ऍग्रो कंपनीमुळे अडचणीत येण्याची शक्यता

August 22, 2022
मुख्यमंत्री घराबाहेर पडत नसल्याच्या विरोधकांच्या टीकेला आदित्य ठाकरेंचं उत्तर! काय म्हणाले वाचा
ताज्या बातम्या

“गद्दारांनी माझ्या वडिलांच्या पाठीत खंजीर खुपसला याचं मला दुःख”

August 17, 2022
देवेंद्र फडणवीसांवर मोदींनी सोपवली देशाची जबाबदारी; केंद्रीय निवडणूक समितीत महत्वाचे स्थान
ताज्या बातम्या

देवेंद्र फडणवीसांवर मोदींनी सोपवली देशाची जबाबदारी; केंद्रीय निवडणूक समितीत महत्वाचे स्थान

August 17, 2022

महत्वाच्या लिंक्स

  • Home
  • ताज्या बातम्या
  • लेख
  • संपर्क
  • आमच्यासाठी लिहा
  • Advertisement

Category

  • Fact Check
  • आंतरराष्ट्रीय
  • खेळ
  • ताज्या बातम्या
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • रंजक किस्से
  • राजकीय
  • रोजगार
  • लेख
  • विज्ञान + तंत्रज्ञान
  • शिक्षण
  • संपादकीय
  • सामाजिक

आम्हाला फॉलो करा

  • Facebook
  • Instagram
  • Youtube
  • Twitter

© 2021 The Bhongaa - Designed by Bhongaa Media. Hosted on Cloudways.

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • खेळ
  • विज्ञान + तंत्रज्ञान
  • रोजगार
  • मनोरंजन
  • लेख
  • The Bhongaa Stories