• Home
  • ताज्या बातम्या
  • लेख
  • संपर्क
  • आमच्यासाठी लिहा
  • Advertisement
Friday, June 2, 2023
The Bhongaa
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • खेळ
  • विज्ञान + तंत्रज्ञान
  • रोजगार
  • मनोरंजन
  • लेख
  • The Bhongaa Stories
No Result
View All Result
The Bhongaa
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • खेळ
  • विज्ञान + तंत्रज्ञान
  • रोजगार
  • मनोरंजन
  • लेख
  • The Bhongaa Stories
ADVERTISEMENT
Home राजकीय

“कोरोना काळात मोदींनी हिमतीने देशाचं नेतृत्व केलं”

by The Bhongaa
December 20, 2020
in राजकीय
Reading Time: 1 min read
A A
कोरोना काळात मोदींनी हिमतीने देशाचं नेतृत्व केलं_

भारताचे प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचे कौतुक केले आहे. कोरोना सारख्या महामारीच्या काळात त्यांची कामगिरी देशासाठी खूप महत्वपूर्ण ठरली,असे ते म्हणाले.

कोरोना काळात मोदींनी जे कार्य केले ते मनापासून केले, त्यात कोणताही दिखावा नव्हता असे देखील ते म्हणाले. रतन टाटांनी सांगितलं की मी आत्तापर्यंतच्या कारकिर्दीत अनेक महामारींना सामोरे गेलो, मात्र कोरोनाचा काळ हा सर्वात भयानक ठरला.

हे पण वाचा: लोकसंख्या नियंत्रण कायद्याबाबत मोदी सरकारचा सर्वात ‘मोठा’ खुलासा

देशाचे आर्थिक गणित हे पार बिघडले होते. मात्र या काळात मोदींनी केलेल्या कार्याबद्दल मला आदर वाटतो. त्यांनी लॉकडाऊन केले, दिवे लावून देशवासियांना एकत्र येण्याचे आवाहन केले. हे सर्व मनापासून होते यात कोणताही दिखाऊपणा नव्हता असे ते म्हणाले.

संबंधितबातम्या

अर्थ खात्याच्या मागण्यांवरून अधिवेशनात गोंधळ ; अजित पवार संतापून म्हणाले, “तुलाच फार कळतंय का ?”

भाजपकडून रोहित पवारांना मोठा धक्का ; बारामती ऍग्रो कंपनीमुळे अडचणीत येण्याची शक्यता

“गद्दारांनी माझ्या वडिलांच्या पाठीत खंजीर खुपसला याचं मला दुःख”

देवेंद्र फडणवीसांवर मोदींनी सोपवली देशाची जबाबदारी; केंद्रीय निवडणूक समितीत महत्वाचे स्थान

दरम्यान, कोरोनामुळे जून -एप्रिल मध्ये अर्थव्यवस्थेत २३.९ टक्के इतकी घट झाली. त्याचबरोबर जुलै ते सप्टेंबर या काळात ७.५ टक्के इतकी घट झाली. याच दरम्यान, देशातील गरिबांना मोफत अन्न व रोजगार उपलब्धतेसाठी अनेक उपाय भारत सरकारने केले.

दरम्यान, शेती सुधारणेसाठी चालना दिली, भारताला स्वावलंबी बनवण्यासाठी १० हून अधिक क्षेत्रांशी संबंधित धोरणे आखली, असे टाटा यांनी असोचेम फाउंडेशन वीकच्या संमेलनात संवितले.

Tags: पंतप्रधान नरेंद्र मोदीरतन टाटा
ShareTweetSendShare
Previous Post

हाथरस प्रकरण: ‘तो’ सामूहिक बलात्कारच होता; सीबीआयने दाखल केले आरोपपत्र

Next Post

फॅक्ट चेक: तीन महिने रेशन घेतलं नाही, तर रेशन कार्ड रद्द होणार?

Related Posts

ताज्या बातम्या

अर्थ खात्याच्या मागण्यांवरून अधिवेशनात गोंधळ ; अजित पवार संतापून म्हणाले, “तुलाच फार कळतंय का ?”

August 23, 2022
ताज्या बातम्या

भाजपकडून रोहित पवारांना मोठा धक्का ; बारामती ऍग्रो कंपनीमुळे अडचणीत येण्याची शक्यता

August 22, 2022
मुख्यमंत्री घराबाहेर पडत नसल्याच्या विरोधकांच्या टीकेला आदित्य ठाकरेंचं उत्तर! काय म्हणाले वाचा
ताज्या बातम्या

“गद्दारांनी माझ्या वडिलांच्या पाठीत खंजीर खुपसला याचं मला दुःख”

August 17, 2022
देवेंद्र फडणवीसांवर मोदींनी सोपवली देशाची जबाबदारी; केंद्रीय निवडणूक समितीत महत्वाचे स्थान
ताज्या बातम्या

देवेंद्र फडणवीसांवर मोदींनी सोपवली देशाची जबाबदारी; केंद्रीय निवडणूक समितीत महत्वाचे स्थान

August 17, 2022

महत्वाच्या लिंक्स

  • Home
  • ताज्या बातम्या
  • लेख
  • संपर्क
  • आमच्यासाठी लिहा
  • Advertisement

Category

  • Fact Check
  • आंतरराष्ट्रीय
  • खेळ
  • ताज्या बातम्या
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • रंजक किस्से
  • राजकीय
  • रोजगार
  • लेख
  • विज्ञान + तंत्रज्ञान
  • शिक्षण
  • संपादकीय
  • सामाजिक

आम्हाला फॉलो करा

  • Facebook
  • Instagram
  • Youtube
  • Twitter

© 2021 The Bhongaa - Designed by Bhongaa Media. Hosted on Cloudways.

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • खेळ
  • विज्ञान + तंत्रज्ञान
  • रोजगार
  • मनोरंजन
  • लेख
  • The Bhongaa Stories