• Home
  • ताज्या बातम्या
  • लेख
  • संपर्क
  • आमच्यासाठी लिहा
  • Advertisement
Friday, February 3, 2023
The Bhongaa
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • खेळ
  • विज्ञान + तंत्रज्ञान
  • रोजगार
  • मनोरंजन
  • लेख
  • The Bhongaa Stories
No Result
View All Result
The Bhongaa
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • खेळ
  • विज्ञान + तंत्रज्ञान
  • रोजगार
  • मनोरंजन
  • लेख
  • The Bhongaa Stories
ADVERTISEMENT
Home राजकीय

अर्णब गोस्वामी यांच्यासारखी माहिती आपल्या लष्करातल्या जवानानं केली असती तर त्याचं कोर्ट मार्शल केलं असतं!

by The Bhongaa
January 22, 2021
in राजकीय
Reading Time: 1 min read
A A

रिपब्लिकन वाहिनीचे मुख्य संपादक अर्णब गोस्वामी आणि ‘बार्क’चे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी पार्थ दासगुप्ता यांच्यातील व्हॉट्सॲप चॅट प्रकरणं उघडकीस आल्यानंतर विरोधकांनी भाजपवर निशाणा साधला आहे..

यात शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनी हि भाग घेतलाय. “अर्णब गोस्वामी यांच्यासारखी माहिती आपल्या लष्करातल्या जवानानं केली असती तर त्याचं कोर्ट मार्शल केलं असतं. त्याला देशद्रोही ठरवण्यात आलं असतं. त्याला देशाच्या सुरक्षेसाठी धोकाही मानलं असंत. आज केंद्रात काँग्रेस किंवा अन्य कोणत्या पक्षाचं सरकार असतं आणि भाजप विरोधी पक्ष असता तर त्यांनी याविषयावरून तांडव केलं असतं. परंतु आता भाजप गप्प का?,” असा प्रश्न उपस्थित केला आहे.

राऊत यांनी माध्यमांशी संवाद साधताना शेतकरी आंदोलन, सीरम इन्स्टीट्यूमध्ये लागलेली आग अशा अनेक मुद्द्यांवर प्रतिक्रिया दिली. यावेळी “देशाच्या सुरक्षेविषयी, किंवा सुरक्षेला धोका निर्माण होणारी माहिती लीक होती तरी कारवाई का होत नाही? ” असे राऊत म्हणले आहेत.

तसेच शेतकरी आंदोलनावर प्रतिक्रीया देत “सरकारनं शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य केल्या पाहिजेत. सरकारनं माघार घ्यावी असं आपलं म्हणणं नाही. परंतु शेतकऱ्यांच्या मागण्यांचा विचार करून त्यावर लवकरात लवकर तोडगा निघाला पाहिजे. शेतकरी मागे हटणार नाहीत. केंद्र सरकारला चर्चेच्या फेऱ्यांचा विक्रम करायचा आहे का?,” असा सवाल राऊतांनी केंद्राचा केला आहे.

संबंधितबातम्या

अर्थ खात्याच्या मागण्यांवरून अधिवेशनात गोंधळ ; अजित पवार संतापून म्हणाले, “तुलाच फार कळतंय का ?”

भाजपकडून रोहित पवारांना मोठा धक्का ; बारामती ऍग्रो कंपनीमुळे अडचणीत येण्याची शक्यता

“गद्दारांनी माझ्या वडिलांच्या पाठीत खंजीर खुपसला याचं मला दुःख”

देवेंद्र फडणवीसांवर मोदींनी सोपवली देशाची जबाबदारी; केंद्रीय निवडणूक समितीत महत्वाचे स्थान

Tags: अर्नब गोस्वामीसंजय राऊत
ShareTweetSendShare
Previous Post

आरोपांच्या मुळाशी जाण्याची गरज आहे, असं मी आधीच म्हटलं होतं!

Next Post

फायनली (piff) होतंय; इफ्फि पाठोपाठ आता ‘या’ तारखेपासून होणार शुभारंभ.

Related Posts

ताज्या बातम्या

अर्थ खात्याच्या मागण्यांवरून अधिवेशनात गोंधळ ; अजित पवार संतापून म्हणाले, “तुलाच फार कळतंय का ?”

August 23, 2022
ताज्या बातम्या

भाजपकडून रोहित पवारांना मोठा धक्का ; बारामती ऍग्रो कंपनीमुळे अडचणीत येण्याची शक्यता

August 22, 2022
मुख्यमंत्री घराबाहेर पडत नसल्याच्या विरोधकांच्या टीकेला आदित्य ठाकरेंचं उत्तर! काय म्हणाले वाचा
ताज्या बातम्या

“गद्दारांनी माझ्या वडिलांच्या पाठीत खंजीर खुपसला याचं मला दुःख”

August 17, 2022
देवेंद्र फडणवीसांवर मोदींनी सोपवली देशाची जबाबदारी; केंद्रीय निवडणूक समितीत महत्वाचे स्थान
ताज्या बातम्या

देवेंद्र फडणवीसांवर मोदींनी सोपवली देशाची जबाबदारी; केंद्रीय निवडणूक समितीत महत्वाचे स्थान

August 17, 2022

महत्वाच्या लिंक्स

  • Home
  • ताज्या बातम्या
  • लेख
  • संपर्क
  • आमच्यासाठी लिहा
  • Advertisement

Category

  • Fact Check
  • आंतरराष्ट्रीय
  • खेळ
  • ताज्या बातम्या
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • रंजक किस्से
  • राजकीय
  • रोजगार
  • लेख
  • विज्ञान + तंत्रज्ञान
  • शिक्षण
  • संपादकीय
  • सामाजिक

आम्हाला फॉलो करा

  • Facebook
  • Instagram
  • Youtube
  • Twitter

© 2021 The Bhongaa - Designed by Bhongaa Media. Hosted on Cloudways.

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • खेळ
  • विज्ञान + तंत्रज्ञान
  • रोजगार
  • मनोरंजन
  • लेख
  • The Bhongaa Stories