• Home
  • ताज्या बातम्या
  • लेख
  • संपर्क
  • आमच्यासाठी लिहा
  • Advertisement
Thursday, August 11, 2022
The Bhongaa
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • खेळ
  • विज्ञान + तंत्रज्ञान
  • रोजगार
  • मनोरंजन
  • लेख
  • The Bhongaa Stories
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • खेळ
  • विज्ञान + तंत्रज्ञान
  • रोजगार
  • मनोरंजन
  • लेख
  • The Bhongaa Stories
No Result
View All Result
The Bhongaa
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • खेळ
  • विज्ञान + तंत्रज्ञान
  • रोजगार
  • मनोरंजन
  • लेख
  • The Bhongaa Stories
ADVERTISEMENT
Home ताज्या बातम्या

‘विजयाचा आनंद असावा पण गर्व नसावा’ – नाना पटोले

by The Bhongaa
March 11, 2022
in ताज्या बातम्या, राजकीय
Reading Time: 1 min read
A A

पाच राज्यातील विधानसभा निवडणुकीचा निकाल समोर आला आहे. पंजाब सोडल तर उत्तर प्रदेश, उत्तराखंड, गोवा आणि मणिपूरमध्ये भाजपने बाजी मारली आहे. एकीकडे भाजप जल्लोष साजरा करत आहे. तर दुसरीकडे भाजपवर टीका टिप्पण्या सुरू आहेत.

दरम्यान,विजयाचा उत्सव साजरा करतानी राज्यात शिवसेनेचे दोन ही खासदार निवडून येणार नाही, अशी टीका भाजप नेते यांनी शिवसेनेवर केली आहे.

विजयाचा आनंद असावा पण गर्व नसावा, अशी खोचक टीका काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाजप वर केली आहे. नाना पटोले म्हणाले, भारतात लोकशाही आहे.इंदिरा गांधी, अटल बिहारी हे देखील निवडणुका हरले होते.

पुढे नाना पटोले म्हणाले, भाजप मध्ये काय कोणी भ्रष्टाचार करत नाही का. याआधी नारायण राणे यांच्यावर देवेंद्र फडणवीस यांनी आरोप केले होते. आता राणेंचे काय झाले.

संबंधितबातम्या

“भाजप मित्रपक्षाला हळूहळू संपवतो”; शरद पवारांचा गंभीर आरोप

भीमा कोरेगाव प्रकरणी वरवरा राव यांचा कायमस्वरूपी जामीन मंजूर!

“माझ्या चित्रपटावर बहिष्कार टाकू नका, माझा चित्रपट पाहा”; आमिर खानची प्रेक्षकांना कळकळीची विनंती

बिहारच्या राजकारणावरून चित्रा वाघ यांचा उध्दव ठाकरेंना टोला! वाचा

राज्य सरकारवर कर्ज होत चाल आहे. केंद्र सरकार महाराष्ट्राला निधी देत नाही. पण आम्ही याचा बोजा लोकांवर पडून देणार नाही अस देखील नाना पटोले म्हणाले.

भाजपचं केंद्र सरकार सुडाचे राजकारण करत आहे. त्यांनी सुडाचे राजकारण थांबवले नाही तर. भाजपला पूर्वीसारखा २ खासदारांचा पक्ष होईला वेळ लागणार नाही, असा नाना पटोले यांनी भाजपला इशारा दिला आहे.

Tags: काँग्रेसताज्या बातम्यानाना पटोलेभाजपमहाराष्ट्रशिवसेना
ShareTweetSendShare
Previous Post

माफिया सेनेत दम असेल तर मला हात लावून दाखवा; किरीट सोमय्या यांचा संजय राऊत यांना इशारा

Next Post

अजित पवारांनी सांगितलेला अर्थसंकल्प जाणून घ्या सोप्या भाषेत! वाचा

Related Posts

लखीमपूर हत्याकांड: असा प्रकार देशात याआधी कधीही घडलेला नाही; शरद पवारांची टिका
ताज्या बातम्या

“भाजप मित्रपक्षाला हळूहळू संपवतो”; शरद पवारांचा गंभीर आरोप

August 10, 2022
भीमा कोरेगाव प्रकरणी वरवरा राव यांचा कायमस्वरूपी जामीन मंजूर!
ताज्या बातम्या

भीमा कोरेगाव प्रकरणी वरवरा राव यांचा कायमस्वरूपी जामीन मंजूर!

August 10, 2022
“माझ्या चित्रपटावर बहिष्कार टाकू नका, माझा चित्रपट पाहा”; आमिर खानची प्रेक्षकांना कळकळीची विनंती
ताज्या बातम्या

“माझ्या चित्रपटावर बहिष्कार टाकू नका, माझा चित्रपट पाहा”; आमिर खानची प्रेक्षकांना कळकळीची विनंती

August 10, 2022
मुख्यमंत्र्यांनी मुंबई ते पंढरपूर ड्रायव्हिंग केले आता कोकणात त्यांच्या कौशल्याची गरज आहे!
ताज्या बातम्या

बिहारच्या राजकारणावरून चित्रा वाघ यांचा उध्दव ठाकरेंना टोला! वाचा

August 10, 2022

महत्वाच्या लिंक्स

  • Home
  • ताज्या बातम्या
  • लेख
  • संपर्क
  • आमच्यासाठी लिहा
  • Advertisement

Category

  • Fact Check
  • आंतरराष्ट्रीय
  • खेळ
  • ताज्या बातम्या
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • रंजक किस्से
  • राजकीय
  • रोजगार
  • लेख
  • विज्ञान + तंत्रज्ञान
  • शिक्षण
  • संपादकीय
  • सामाजिक

आम्हाला फॉलो करा

  • Facebook
  • Instagram
  • Youtube
  • Twitter

© 2021 The Bhongaa - Designed by Bhongaa Media. Hosted on Cloudways.

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • खेळ
  • विज्ञान + तंत्रज्ञान
  • रोजगार
  • मनोरंजन
  • लेख
  • The Bhongaa Stories