• Home
  • ताज्या बातम्या
  • लेख
  • संपर्क
  • आमच्यासाठी लिहा
  • Advertisement
Wednesday, October 4, 2023
The Bhongaa
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • खेळ
  • विज्ञान + तंत्रज्ञान
  • रोजगार
  • मनोरंजन
  • लेख
  • The Bhongaa Stories
No Result
View All Result
The Bhongaa
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • खेळ
  • विज्ञान + तंत्रज्ञान
  • रोजगार
  • मनोरंजन
  • लेख
  • The Bhongaa Stories
ADVERTISEMENT
Home ताज्या बातम्या

उष्णतेचा कहर! वाढत्या तापमानामुळे ओडिशा सरकारने बदलल्या शाळांच्या वेळा, इतर राज्यात तापमान वाढ

by The Bhongaa
May 2, 2022
in ताज्या बातम्या, शिक्षण
A A

गेल्या काही दिवसांपासून देशातील उष्णतेच्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यामुळे या वाढत्या तापमानाला लोक चांगलेच हैराण झाले आहेत. मुख्य म्हणजे, या वाढत्या उष्णतेमुळे शाळांच्या वेळेतही बदल करण्यात आले आहेत. ओडिशा सरकारने राज्यांतील शाळांची वेळ ६ ते ९ अशी केली आहे.

उन्हाचा पारा चढण्याच्या आत सरकारने शाळा भरविण्याचा निर्णय घेतला आहे. मुलांना देखील या वाढत्या तापमानाचा त्रास नको यासाठी सरकारने हे पाऊल उचलले आहे. दुसरीकडे देशातील अनेक राज्यांमध्ये पुढील काही दिवस उष्णतेची लाट येणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविली आहे.

मात्र शास्त्रज्ञ आरके जेनामानी दिलेल्या माहितीनुसार, फक्त काही भागातच उष्णतेची लाट येऊ शकते असे सांगितले आहे. महाराष्ट्रात उष्णतेची लाट येणार नसल्याची माहिती त्यांनी दिली आहे. रविवारपर्यंत राजस्थानमध्ये देखील उष्णतेच्या लाटेचे परिणाम दिसून येत होते. परंतु वेस्टर्न डिस्टर्बन्समुळे दक्षिण हरियाणा आणि पूर्व राजस्थानमध्ये पाऊस पडल्यानंतर तापमान नियंत्रणात आले आहे.

दरम्यान येत्या काही दिवसांत वायव्य भारतातील भागांमध्ये कमाल तापमानात तीन ते चार अंश सेल्सिअसची घट होण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. यासोबतच पंजाब, हरियाणा, दिल्ली, उत्तर प्रदेश आणि राजस्थानमध्ये धुळीचे वादळ, गडगडाटी वादळ निर्माण होणार असल्याची माहिती खात्याने दिली आहे.

संबंधितबातम्या

नाना पाटेकर यांचे खरे नाव माहित आहे का? वाचा सविस्तर

बाप रे ! तब्बल 74 लाखांचा किडा कधी बघितलाय का? जाणून घ्या

संजय राऊतांनी अजित पवारांना डीवचलं म्हणाले,” अजित पवारांची उत्तरसभा म्हणजे स्वत:वरचे अंत्यसंस्कार…”

Chandrayan 3: जय हो! चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणारा भारत ठरला पहिला देश

Tags: maharashtraodisa govermentrajsthanshool timetempretureउष्णताओडिशा सरकारभारतमहाराष्ट्रराजस्थानशास्त्रज्ञ आरके जेनामानी
ShareTweetSendShare
Previous Post

“उद्धव ठाकरेंनी आता शरणागती पत्करली…”, किरीट सोमय्या यांची टीका

Next Post

मोठी बातमी! औरंगाबादच्या सभेनंतर पुण्यातील मनसेच्या महाआरतीला स्थगिती, कार्यकर्त्यांकडून आक्रोश व्यक्त

Related Posts

ताज्या बातम्या

नाना पाटेकर यांचे खरे नाव माहित आहे का? वाचा सविस्तर

September 16, 2023
ताज्या बातम्या

बाप रे ! तब्बल 74 लाखांचा किडा कधी बघितलाय का? जाणून घ्या

September 9, 2023
ताज्या बातम्या

संजय राऊतांनी अजित पवारांना डीवचलं म्हणाले,” अजित पवारांची उत्तरसभा म्हणजे स्वत:वरचे अंत्यसंस्कार…”

August 27, 2023
ताज्या बातम्या

Chandrayan 3: जय हो! चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणारा भारत ठरला पहिला देश

August 23, 2023

महत्वाच्या लिंक्स

  • Home
  • ताज्या बातम्या
  • लेख
  • संपर्क
  • आमच्यासाठी लिहा
  • Advertisement

Category

  • Fact Check
  • आंतरराष्ट्रीय
  • खेळ
  • ताज्या बातम्या
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • रंजक किस्से
  • राजकीय
  • रोजगार
  • लेख
  • विज्ञान + तंत्रज्ञान
  • शिक्षण
  • संपादकीय
  • सामाजिक

आम्हाला फॉलो करा

  • Facebook
  • Instagram
  • Youtube
  • Twitter

© 2021 The Bhongaa - Designed by Digambar Dagade. Hosted on Cloudways.

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • खेळ
  • विज्ञान + तंत्रज्ञान
  • रोजगार
  • मनोरंजन
  • लेख
  • The Bhongaa Stories