• Home
  • ताज्या बातम्या
  • लेख
  • संपर्क
  • आमच्यासाठी लिहा
  • Advertisement
Thursday, August 11, 2022
The Bhongaa
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • खेळ
  • विज्ञान + तंत्रज्ञान
  • रोजगार
  • मनोरंजन
  • लेख
  • The Bhongaa Stories
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • खेळ
  • विज्ञान + तंत्रज्ञान
  • रोजगार
  • मनोरंजन
  • लेख
  • The Bhongaa Stories
No Result
View All Result
The Bhongaa
No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • खेळ
  • विज्ञान + तंत्रज्ञान
  • रोजगार
  • मनोरंजन
  • लेख
  • The Bhongaa Stories
ADVERTISEMENT
Home ताज्या बातम्या

“कोणीच ताम्रपट घेऊन जन्माला आलेलं नाही त्यामुळे..”; अजित पवारांची शिंदे सरकारवर टीका

by The Bhongaa
August 6, 2022
in ताज्या बातम्या, राजकीय
A A

शिवसेनेविरोधात बंड पुकारत राज्यात शिंदे सरकार स्थापन झाले आहे. त्यामुळे आता राज्याचे नवे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस झाले आहेत. शिंदे सरकार स्थापन झाल्यामुळे भाजप आणि राष्ट्रवादी, शिवसेनेतील वाद टोकाला पोहचले आहेत. सध्या हे तिन्ही पक्ष एकमेकांवर जोरदार टीका करताना दिसत आहेत.

दरम्यान पुण्यातील एका कार्यक्रमात बोलत असताना विरोधी पक्षनेते अजित पवार यांनीही या नवीन सरकारवर जोरदार टीका केली आहे. यावेळी त्यांनी, “कोणीच ताम्रपट घेऊन जन्माला आलेलं नाही. त्यामुळं हे सरकार सुद्धा किती दिवस चालेल हे सांगता येत नाही. न्यायालयाच्या निर्णयावर बरंच काही अवलंबून आहे” असे म्हणले आहे.

त्याचबरोबर, “रोज माध्यामाकडून मुख्यमंत्री आणि देवेंद्र फडणवीस यांना मंत्रिमंडळ विस्तार कधी होणार याची विचारणा केली जात आहे. मात्र त्यांच्याकडून लवकरच होईल, असं उत्तर गेले अनेक दिवस आपण ऐकतो आहे. यांच्या या कारभारामुळे महाराष्ट्राचं नुकसान होतं आहे. आमचं सरकार असताना आम्ही असा पेच निर्माण होऊ दिला नव्हता” अशा शब्दात अजित पवारांनी सरकारवर निशाणा साधला आहे.

पुढे बोलताना, “सरकार किती दिवस चालेल सांगता येत नाही. सत्तेत असताना मंत्री आणि आमदार प्रशासन अधिकाऱ्यांशी कसे वागले, याची फळं सत्तेतून बाहेर पडल्यावर मिळतात. कारण ते प्रशासकीय अधिकारी विरोधात असणाऱ्या नेत्यांना धडा शिकवतात” असे वक्तव्य अजित पवारांनी केले आहे.

संबंधितबातम्या

“भाजप मित्रपक्षाला हळूहळू संपवतो”; शरद पवारांचा गंभीर आरोप

भीमा कोरेगाव प्रकरणी वरवरा राव यांचा कायमस्वरूपी जामीन मंजूर!

“माझ्या चित्रपटावर बहिष्कार टाकू नका, माझा चित्रपट पाहा”; आमिर खानची प्रेक्षकांना कळकळीची विनंती

बिहारच्या राजकारणावरून चित्रा वाघ यांचा उध्दव ठाकरेंना टोला! वाचा

Tags: ajit pawareknath shindeNcpshinde govermentShivsenaअजित पवारदेवेंद्र फडणवीसमुख्यमंत्री एकनाथ शिंदेराष्ट्रवादीशिंदे सरकारशिवसेना
ShareTweetSendShare
Previous Post

मुख्यमंत्र्यांचा महत्वपूर्ण निर्णय! मंत्रिमंडळ विस्तार होईपर्यंत सर्व अधिकार सचिवांकडे

Next Post

हृदयद्रावक! कौटुंबिक वादातून काकानेच फेकले पुतण्याला विहरीत; परिसरात खळबळ

Related Posts

लखीमपूर हत्याकांड: असा प्रकार देशात याआधी कधीही घडलेला नाही; शरद पवारांची टिका
ताज्या बातम्या

“भाजप मित्रपक्षाला हळूहळू संपवतो”; शरद पवारांचा गंभीर आरोप

August 10, 2022
भीमा कोरेगाव प्रकरणी वरवरा राव यांचा कायमस्वरूपी जामीन मंजूर!
ताज्या बातम्या

भीमा कोरेगाव प्रकरणी वरवरा राव यांचा कायमस्वरूपी जामीन मंजूर!

August 10, 2022
“माझ्या चित्रपटावर बहिष्कार टाकू नका, माझा चित्रपट पाहा”; आमिर खानची प्रेक्षकांना कळकळीची विनंती
ताज्या बातम्या

“माझ्या चित्रपटावर बहिष्कार टाकू नका, माझा चित्रपट पाहा”; आमिर खानची प्रेक्षकांना कळकळीची विनंती

August 10, 2022
मुख्यमंत्र्यांनी मुंबई ते पंढरपूर ड्रायव्हिंग केले आता कोकणात त्यांच्या कौशल्याची गरज आहे!
ताज्या बातम्या

बिहारच्या राजकारणावरून चित्रा वाघ यांचा उध्दव ठाकरेंना टोला! वाचा

August 10, 2022

महत्वाच्या लिंक्स

  • Home
  • ताज्या बातम्या
  • लेख
  • संपर्क
  • आमच्यासाठी लिहा
  • Advertisement

Category

  • Fact Check
  • आंतरराष्ट्रीय
  • खेळ
  • ताज्या बातम्या
  • मनोरंजन
  • महाराष्ट्र
  • रंजक किस्से
  • राजकीय
  • रोजगार
  • लेख
  • विज्ञान + तंत्रज्ञान
  • शिक्षण
  • संपादकीय
  • सामाजिक

आम्हाला फॉलो करा

  • Facebook
  • Instagram
  • Youtube
  • Twitter

© 2021 The Bhongaa - Designed by Bhongaa Media. Hosted on Cloudways.

No Result
View All Result
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राजकीय
  • महाराष्ट्र
  • खेळ
  • विज्ञान + तंत्रज्ञान
  • रोजगार
  • मनोरंजन
  • लेख
  • The Bhongaa Stories