लॉकडाऊनमुळे “एवढ्या” नोकऱ्या गेल्या, ‘सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकॉनॉमी’चा धक्कादाक अहवाल.
कोरोना विषाणूच्या जगभरात वाढत्या प्रादुर्भावामुळे भारतात मार्चमध्ये लॉकडाऊनचा निर्णय घेतला होता. २५ मार्च नंतर सुरू झालेल्या लॉकडाऊनमध्ये अत्यावश्यक सेवा वगळता ...