राज्यातील 25 हजार मुले शालेय शिक्षणापासून वंचित; वर्षा गायकवाड यांची माहिती
कोरोना महामारीमुळे राज्यात अनेक शाळकरी मुलांचे मोठ्या प्रमाणात शैक्षणिक नुकसान झाले आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, गेल्या वर्षात सुमारे 25 हजार ...
कोरोना महामारीमुळे राज्यात अनेक शाळकरी मुलांचे मोठ्या प्रमाणात शैक्षणिक नुकसान झाले आहे. समोर आलेल्या माहितीनुसार, गेल्या वर्षात सुमारे 25 हजार ...
शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड, पालकमंत्री अस्लम शेख आणि इतरांविरुद्ध वांद्रे पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जाहीर कार्यक्रमांमध्ये तलवार ...
सध्या राज्यात दहावीच्या परीक्षा सुरू आहे. दोन वर्षांनंतर ऑफलाईन पद्धतीने परीक्षा सुरू आहेत. परंतु, अनेक पेपरफुटीचे प्रकारे समोर येत आहेत. ...
गेल्या काही दिवसांपासून कोरोनाची वाढती रुग्ण संख्या लक्षात घेता प्रशासनाने कठोर निर्बंध लादले आहेत. तसेच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शाळा काॅलेजेस बंद ...
राज्यात कोरोना रुग्णांची वाढती संख्या पाहता जानेवारी महिन्याच्या सुरुवातीला शाळा बंद करण्यात आल्या होत्या. पण लवकरच पहिली ते बारावीचे वर्ग ...
मागील दिड वर्षापासून राज्यातील शाळा आणि महाविद्यालये पुर्णपणे बंद होती, तसेच कोरोनाच्या प्रादूर्भावामुळे दहावी आणि बारावीची बोर्ड परीक्षा ऑनलाईन पध्दतीने ...
© 2023 The Bhongaa - Designed by Digambar Dagade. Hosted on Cloudways.