तमिळनाडूत बारावीतील विद्यार्थिनीच्या मृत्युनंतर हिंसाचार का उफाळला; काय आहे नेमके प्रकरण?
गेल्या 13 जुलै रोजी तमिळनाडूतील कल्लाकुरिचीमध्ये एका बारावीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीचा मृतदेह शाळेच्या आवारात आढळून आला होता. त्यावेळी शाळेतील दोन शिक्षकांच्या ...